संत सद्गुरु गणेशनाथ महाराज
About us
Contact us
अभंग गाथा
Photo Gallery
संत गणेशनाथ महाराज मंदीर संस्थान
1 / 15
***
2 / 15
***
3 / 15
***
4 / 15
***
5 / 15
****
6 / 15
***
7 / 15
***
8 / 15
***
9 / 15
***
10 / 15
***
11 / 15
***
12 / 15
***
13 / 15
***
14 / 15
***
15 / 15
***
श्री संत गणेशनाथ महाराजांबद्दल : संत गणेशनाथ महाराज हे सोळाव्या शतकातील शिवकालीन संत. संत हे संत असतात तुमचे किंवा आमचे असे काही नसतात ते या मानवी कल्पनांच्या पुढे गेलेले असतात. जे विचार संत कबीरांच्या दोह्यामध्ये दिसतात तेच विचार संत तुकोबांच्या गाथ्यामध्ये आहेत आणि तेच विचार मी गणेशनाथ महाराजांच्या अभंगांमध्ये पाहिले म्हणून कोठे तरी वाटले की माझ्या गुरूंच्या विचारांचा प्रसार होणे गरजेचे आहे जेणेकरून समाजाचे कल्याण होईल आणि आपण आपल्या अंतरात्म्याला पाहू शकू. संत गणेशनाथ महाराजांचे चरित्र संत चरित्रकार महिपतीच्या “भक्तिविजय” या ग्रंथात लिहीले आहे आणि त्यात सांगितल्याप्रमाणे संत गणेशनाथ महाराज हे वैराग्यसंपन्न व्यक्तीमत्व होते आणि त्याची साक्ष जेंव्हा गणेशनाथ महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या राजमहाली घेऊन गेले तेंव्हा आपणास राजविलासाची गोडी लागून विठ्ठलाचा विसर पडू नये म्हणुन ते सोबत काही खडे घेऊन जातात आणि त्यावर झोपतात हे जेंव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आले तेंव्हा त्यांच्या मनात संतांप्रती श्रध्दा आधिक दृढ झाली. संत गणेशनाथ महाराजांच्या मनात सर्व संत साधू पुरूषांबद्दल खुप आदर होता आणि त्यांना आदर्श मानुन स्वत: तसे जिवन जगले. सद्गुरू मल्लारीनाथ हे त्यांचे गुरू होते तर पुढे त्यांचा वारसा संत प्रेमनाथ महाराजानी चालवला. सारसा आणि उजनी या गावात त्यांचे वास्तव्य होते आणि या दोन्ही गावात त्यांची समाधी आहे तसेच कार्तिक पौर्णिमेला यात्रा महोत्सव होतो. संत गणेशनाथ महाराजांच्या अभंगाचा सारांश... आपण सर्वजन जीवन जगतो परंतु जर कोणी आपणास तुम्ही कोण आहात? असा प्रश्न विचारला तर आपले उत्तर असते आपण जे काही करतो ते कार्य. उदाहरणार्थ जर मी शेती करत असेन तर शेतकरी आणि जर मी व्यवसाय करत असेन तर व्यवसायिक. या सांगण्यामध्ये आपली खरी ओळख नसते कारण आपण करतो ते कार्य म्हणजे आपण नाही मग आपण म्हणजे कोण? संत गणेशनाथ महाराजांच्या संपूर्ण अभंगाचा अभ्यास केल्यावर ही गोष्ट लक्षात येते की, त्यांनी आपण कोण आहोत या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जीवन जगावे असे सांगितले आहे. संत गणेश नाथ महाराजांनी मानवाच्या आत्मिक आणि वैचारिक गोष्टीचा विचार करून त्यांची चार विभागात वर्गवारी केली आहे. शूद्र : - ही कोणती जात-कुळ किंवा वर्ण नसून ती एक मानवाची अवस्था आहे. जेथे तो अज्ञानी आणि तमोगुणाने परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये आणि पशु मध्ये जास्त अंतर नाही. जेव्हा त्याला संत संगत घडते तेव्हा तो विचार करू लागतो आणि मग त्या संतांची सेवा करण्यासाठी प्रेरित होतो. या अवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती असते कारण जन्मतः कोणीही ब्रह्मज्ञानी नसतो. वैश्य :- संतांच्या सेवेत शूद्र अवस्थेतील व्यक्तीला अनुभूती होते की मी कोण? आणि मग ती व्यक्ती आत्मज्ञानाचा संचय करायला सुरुवात करते त्यालाच वैश्य अवस्था असे म्हणतात. या अवस्थेतील व्यक्ती राजेस गुणाने युक्त असते आणि तमोगुन नाहीसे झालेले असतात परंतु अधोगतीची शक्यता कायम असते. क्षत्रिय :- आत्मज्ञानाचा संचय झाल्यानंतर ती व्यक्ती त्याचा उपयोग मनातील षट्विकार मारण्यासाठी करते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांच्यावर विजय मिळवणे म्हणजे एक प्रकारचे युद्ध केल्यासारखेच आहे तसेच या अवस्थेत त्या व्यक्तीला बाह्य समाजाचा त्रास सहन करावा लागतो. ब्राह्मण पद :- या अवस्थेत व्यक्ती पोहोचल्यानंतर त्याला सर्वत्र परमात्म्याचे स्वरूप दिसू लागते. त्याच्या ठायी प्रेम, करुणा, त्याग आणि समर्पण एवढे असते की ती व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यामध्ये काहीच फरक जाणवत नाही. संत गणेशनाथ महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यांच्या अभंगाद्वारे आपल्यासमोर ठेवले आहे. यात त्यांचे अभंग त्यांच्या वेगवेगळ्या अवस्थेत रचले गेले आहेत. जेव्हा त्यांना शूद्र अवस्थेत ही जाणीव झाली की मी कोण आहे? मग त्यांनी काही अभंगात सद्गुरुंच्या कृपेसाठी विनवणी केली तर जेव्हा त्यांच्यापाशी आत्मज्ञानाचा संचय झाला तेव्हा अशा अवस्थेतून पुढे जाण्यासाठी आणि आधोगती होऊ नये म्हणून सद्गुरुला विनंती केली की अहंकाराचा वारा नको लागू देऊ आणि समर्पित भाव सद्गुरु च्या चरणी राहो. जेव्हा गणेश नाथ महाराज क्षत्रिय अवस्थेत पोहोचतात तेव्हा त्यांनी आपल्या अभंगांमध्ये संतांचे महत्त्व, मायेचे स्वरूप, आणि षट्विकारानसोबत संघर्ष करत असताना समाजाकडून झालेला त्रास याचे वर्णन केले आहे. जेव्हा ते ब्राह्मण पद प्राप्त करतात तेव्हा त्यांच्या अभंगातून या समाजातील लोकांबद्दल करुणा, दया, क्षमा दिसून येते आणि परमात्म्याच्या अतिशय निकट असल्यामुळे आत्म सुखाचे स्वरूप तसेच खरा देव म्हणजे काय आणि समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा याचे वर्णन केले आहे.
*** संत गणेशनाथांच्या अभंगाचा मराठी भावार्थ *** अभंग २९८ या मनाची जाती सांगे आम्हाप्रती : तोची ब्रह्ममूर्ती जाणा साधू ।१। पाहा आत्माराम कोणे हे यातिचा : न कळेचि त्याचा अंतपार ।२। वैश्य शुद्र क्षेत्री ब्राह्मण जेथे होती : त्याला नाही याती कुळ काही ।३। गणेशनाथ म्हणे सद्गुरूची कृपा : तरिच ब्रह्मरूपा होईल भेटी ।४। अर्थ: चार वर्ण आणि साधू - अभंग २९८ जो मनाचे विकार आणि त्यापासून निवारण्याचा मार्ग जाणतो तो खरा साधू समजावा कारण साधु या शब्दाचा अर्थ आहे सा - सहा विकार आणि धु - धुणे. ।१। जसे पंचमहाभूतांचे जात, कुळ, गोत्र आणि धर्म नाही अगदी तसेच या आत्म्याचे आहे. आपण या चैतन्यशक्ती चे किंवा आत्म्याचे वय सांगू शकत नाही. ।२। चार वर्णाचे स्वरूप : १. शूद्र - अज्ञानी अवस्था २. वैश्य - आत्मउन्नतीस पूरक ज्ञानाचा संचय ३. क्षत्रिय - अंतरिक सहा विकारांसोबत युद्ध ४. ब्राह्मण - आत्मानुभूती किंवा स्व ची जाणीव हे सर्व वर्ण आपल्या आत्मिक उन्नतीच्या प्रवासातील अवस्था असून जन्मानुसार नाहीत. ।३। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की सद्गुरूच्या कृपेने ब्रह्म अनुभूतीचे ज्ञान झाले आणि परमेश्वर प्राप्तीची ओढ अंतकरणात निर्माण झाली. ।४। अभंग २९९ देवा पै मागणे द्यावे रंकपण : जेणे माझे मन शुध्द होये ।१। अत्यंत मज देवा द्यावी दुर्बळता : आठव गुरूनाथा होईल तुझा ।२। पतिताहुणी पतित करी मज दिन : तरी तुझे भजन घडेल काही ।३। गणेशनाथ म्हणे दु:ख आम्हा द्यावे : परि चित्ती राहावे सद्गुरूनाथा ।४। अर्थ: गरिब आणि गरिबीची जाणीव - अभंग २९९ हे परमेश्वर परमात्मा द्यायचे असेल तर रंकपण दे त्यामुळे आम्ही तुझी आठवण करू आणि आमचे चित्त शुद्ध होईल कारण सुख वैभवात माणूस परमेश्वर परमात्म्याला विसरतो असा अनेकांचा अनुभव आहे. ।१। दुर्बलता दे परंतु सद्गुरूची कृपा ही आमच्या वर असुदे कारण दुर्बलतेमुळे आम्हाला अहंकार येणार नाही आणि काया वाचा चित्ताने सद्गुरूच्या सेवेत राहीन. ज्यांच्या अंगी सामर्थ्य असते त्यांना धनाभिमान, ज्ञानाभिमान सौंदर्य अभिमान, पद आभिमान असतो त्यामुळे अंतःकरणपूर्वक ते भक्ती करू शकत नाहीत. ।२। हे परमेश्वर परमात्मा तुझ्या दासाचा दास कर त्यात आमच्या जीवनाची धन्यता आहे कारण संत संगति मुळेच अखंड प्रभु नामाचे भजन घडेल. ।३। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की दुखी आयुष्य जगल्या मुळेच दुःखी लोकांचा कळवळा अंतकरणात येतो त्याच बरोबर परमेश्वर परमात्म्याच्या भेटीची ओढ अंतकरणात लागते. ।४। अभंग ३०० तुजविणे देवा आम्हा कोण्ही नाही : चित्त तुझे पाई ठेवियेले ।१। संसारा येउनी थोर तुझी आस : न करावी निरास माय बापा ।२। आम्हा अनाथासी उध्दरिल कोण : देवा तुजवाचुन कोण्ही नाही ।३। रात्री आणि दिवस करितो चिंतन : करावे पावन पतितासी ।४। गणेशनाथ म्हणे तुची माझा दाता : संसाराची वार्ता विसरलो ।५। अर्थ: भक्तियोग - अभंग ३०० हे परमेश्वर परमात्मा तुझ्याविना आम्हाला कोणी नाही म्हणून काया वाचा चित्ताने तुझ्या चरणी मी समर्पित आहे. ।१। मनुष्य देहाचे मुख्य उद्दिष्ट आत्म उन्नती आणि परमात्मप्राप्ती हे आहे आणि यासाठी अखंड परमेश्वर परमात्म्याच्या स्वरूपाचे ध्यान किंवा चिंतन गरजेचे आहे. एखाद्या बालकाप्रमाणे परमात्म्याला आपले आई वडील मानून त्यांची विनवणी करणे खूप गरजेचे आहे ते आत्मस्वरूप पाहण्यासाठी. ।२। जे परमेश्वर परमात्मा मी अनाथ आहे आणि तुज वाचून मला कोणी नाही असा एकनिष्ठ भाव आपल्या अंतकरणात असणे गरजेचे आहे. ।३। रात्र आणि दिवस अखंड तुझ्या स्वरूपाला पाहण्याची ओढ लागली आहे आणि त्यासाठी नामाचे चिंतन घडत आहे. मी एक पतित आहे आणि तू पतित-पावन म्हणून हे परमेश्वर परमात्मा कृपा कर आणि दर्शन दे. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की एकमेव परमेश्वर परमात्माच समर्थ आहे या भवसागरातून पार करण्यासाठी म्हणून एकनिष्ठ भावाने परमेश्वराच्या चरणी समर्पित राहण्यातच आयुष्याची सार्थकता आहे. ।५। देवाला आपण काय मागतो - अभंग ३०१ देवाचिये घरी काही नाही उणे : आधिर माझे मन अविश्वासी ।१। कल्पतरूचे तळी काय दुर्बळता : तैसा माझा दाता सद्गुरूनाथ ।२। देवासी मागणे हेची लाजिरवाणे : काय आम्हा राहणे या संसारी ।३। दो दिवसाकारणे काय दाउ मन : आदि अंती जाण तुझा तुची ।४। गणेशनाथ म्हणे सद्गुरू समर्थ : तोची मनोरथ पुरविल ।५। अर्थ : देवाच्या घरी कशाची ही कमी नाही किंवा जेव्हा आपल्याला जन्माला घातले तेव्हा परमेश्वराने जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टीची निर्मिती केली आहे. फक्त आपणापाशी धिर नसल्यामुळे परमेश्वराच्या शक्तीचे स्वरूप न जाणल्यामुळे आपण परमेश्वरावर अविश्वास दाखवतो. ।१। कल्पतरू वृक्षाच्या खाली बसून इच्छावे ते फळ प्राप्त होते परंतु आपल्या इच्छा या विनाशी संसाराच्या की ज्या क्षणिक आहेत. परमेश्वर परमात्म्याला मागायची काय असेल तर ते आत्मसुख मागा की जिथे हे सर्व विकार दूर झालेले असतील आणि सर्वाभूती परमेश्वर आपण पाहू शकू. ।२। संसारी गोष्टी मागून आपणास या संसारात किती वर्ष राहायचे आहे तसं तर संसारी गोष्टी आपण स्वतःच्या पुरुषार्थापासून कमावणे गरजेचे आहे. ।३। आपल्या जन्म आधी हे विश्व होते आपल्या मृत्यूनंतर हे विश्व राहणार आहे मग कोणत्या बंधनामुळे आपण येथे बांधले गेले आहोत याचा विचार करणे गरजेचे आहे. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की, आपले कर्तव्य कर्म आपण करत राहावे कुठली ही आशा अपेक्षा न ठेवता आणि विश्वास असू द्यावा पांडुरंग परमात्मा समर्थ दाता आहे तो सर्व जाणतो या गोष्टीवर. ।५। सखा - अभंग ३०२ गुरूनाथावाचोनी सखा नाही कोण्ही : पाहता त्रिभुवनी तुची एक ।१। तुची माझी माता सखया सद्गुरूनाथा : चरणावरी माथा ठेवियेला ।२। तु माझा संसार सखा जोडलासी : शरण अनिकांसी जाउ नेदी ।३। तुझीये कृपेने काही नाही उणे : करितो तुझे ध्यान रात्री आणि दिवस ।४। गणेशनाथ म्हणे तुचि माझा सखा : निवारिला धोका प्रपंचाचा ।५। अर्थ: सखा - अभंग ३०२ सद्गुरूच्या कृपेमुळे आत्मस्वरूप कळाले आणि आता सद्गुरू माझ्यासाठी सखा आहे कारण अंतरीच्या गोष्टी जाणून मला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो. ।१। सद्गुरू माझ्यासाठी माता-पिता, बंधू-बहिणी आहे कारण सर्व काळजी घेण्यासाठी एकमेव तोच समर्थ आहे म्हणून त्यांच्या चरणावर संपूर्ण समर्पण. ।२। असा सखा की जो कुठल्याही परिस्थितीत माझी साथ सोडत नाही त्यामुळे आता माझे कर्तव्य आहे की एकनिष्ठ भाव ठेवून इतर कोणत्याही संसारिक गोष्टीची चिंता न करणे. ।३। आत्मसुखाची प्राप्ती झाल्यामुळे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही ना कुठल्या गोष्टीचे दुःख फक्त एकच काम करणे आहे अखंड तुझ्या स्वरूपाचे ध्यान आणि अंतकरणात तुझ्या नामाचे चिंतन. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की सद्गुरूनाथ माझा सखा आहे की जो माझ्या मागे पुढे उभारला आहे माझ्यावर येणारे आघात सोसण्यासाठी. माझ्याकडून कुठलेही अधार्मिक कृत्य होऊ नये म्हणून हे सद्गुरु राया तुझ्या वचनांना कधीही अंतकरणातून दूर करणार नाही. ।५। देवा घराचा कुत्रा : अभंग ३०३ देवाचिये घरी झालो असे स्वान : म्हणुनि नाही उणे काही मज ।१। देवाचिये घरी भरलेसे भांडार : जपा निरंतर नाम त्याचे ।२। देवाचिये घरी आहे सर्व काही : म्हणुनि चित्त पाई ठेवियेले ।३। देवाचे जे घर ते माझे साचार : नाही लहाण थोर निवडी तेथे ।४। गणेशनाथ म्हणे त्रिभुवनीचा धनी : तोची माझे मनी बैसलासे ।५। अर्थ: अभंग ३०३ मी देवा घरचा कुत्रा झालो आणि अशा शरणांगत भक्ताला कशाचीही कमी हा परमेश्वर परमात्मा पडू देत नाही. ।१। पांडुरंग परमात्मा भाव भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे अंतकरणात अखंड प्रभु नामाचे चिंतन केल्याने परमेश्वर स्वतःच्या घरचे ज्ञानाचे, आत्म सुखाचे भांडार आशा भक्तासाठी उघडे करतो. ।२। परमेश्वराच्या घरी सर्व काही आहे फक्त शरणांगत होण्याची गरज आहे हा अहंकार सोडून. ।३। देवाचे घर म्हणजे दया, क्षमा आणि शांती आणि या गोष्टींचा आपल्या अंतकरणात वास झाल्यानंतर सर्वाभूती परमेश्वर परमात्मा दिसायला लागेल. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की अज्ञानी ज्ञानी आणि दैवी अशा तीनही अवस्थांचा स्वामी हा परमेश्वर परमात्मा आपल्या अंतकरणात आत्म स्वरूपाने वास करतो फक्त गरज आहे आत्मचिंतन करण्याची. ।५। अभंग ३०४ जयाची करणी तयाला सुफळ : आभक्ता गोपाळ काय करी ।१। दृष्टीचा देखणा न करावा अंधार : साराचे हे सार पाहवे वेगी ।२। मद्यपान करिता नाही त्या सुचना : आप पर जाणा विचारिणा ।३। तैसे देहेबळे विचारिणा काही : पाप पुण्य तेही न कळेची ।४। गणेशनाथ म्हणे स्वहित विचार : जाणोनि अंधार न करावा ।५। अर्थ: ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्यांच्या अंतकरणात दुसऱ्या प्रती द्वेषाची मत्सराची भावना आहे त्यांना कधीही सुखाची प्राप्ती होत नाही. ।१। बाह्य दृष्टीने फक्त वस्तूचा आकार दिसतो परंतु त्या वस्तूचे स्वरूप जाण्यासाठी सूक्ष्म परीक्षणाची गरज आहे. ।२। वाईट गोष्ट करताना जर आपण परिणामाचा विचार नाही केला तर दुःख भोगावे लागेल आणि आशा दुःखात कोणीही आपणास सहाय्यक होत नाही। ।३। देहाभिमानातून आपण अनेकदा दुसऱ्यांना कमी लेखतो आणि यातूनच पाप-पुण्य जन्माला येते. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की स्वतःचे सोहित ओळखून जगायला शिका तरच जीवनातील अंधकार दूर होईल अन्यथा दुसऱ्याच्या प्रकाशात आयुष्य जगता येत नसते. ।५। अभंग ३०५ भले नव्हे काही अग्निसी खेळता : सर्पा क्षेम देता भले नव्हे ।१। हाटकिता शूर जिवासी उदार : करिता विचार भले नोहे ।२। वोखटे बोलणे बोलो नये कदा : होतसे आपदा या जिवासी ।३। विंचुवाचे सेजे सुखे निद्रा करी : पडता आघोरी सुख नव्हे ।४। तैसा हा संसार जाणोनि आसार : सज्ञान जे नर सावध होती ।५। गणेशनाथ म्हणे पुरे आता जिणे : चरणी राहीन आखंडीत ।६। अर्थ: माहित आहे अग्नि ला हात लावल्यानंतर पोळतो तरी ही विषय वासनांची संगत आपण करत असू तर सर्प चावल्यानंतर जसे विष चढते किंवा मृत्यू ओढवतो अगदी तसेच विषयवासना मधून आपण भ्रष्ट होऊ किंवा नष्ट होऊ. ।१। जर स्वतःच्या शक्तीची जाणीव नसेल आणि चेष्टा म्हणून आपल्यापेक्षा बलवान व्यक्तीसोबत वैर पत्करले तर आपले जगणे त्रासदायक होईल. ।२। ज्या बोलण्याने किंवा कोणाच्यातरी कमतरतेवर व्यंग केल्याने कोणाला तरी त्रास होणार असेल तर असे बोलणे टाळावे. ।३। विंचू जिथे राहतो तिथे आपण झोपू शकत नाही कारण विंचू चावण्याची मनात भीती असते अगदी तसेच साधक आवस्थेत वाईटाची संगत कधीही करू नये. ।४। हा संसार नाशवंत आहे आणि चैतन्यस्वरूप अविनाशी त्यामुळे सावध होऊन मनुष्य देहाचे मुख्य उद्दिष्ट आत्मस्वरूप पाहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ।५। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की देह संबंधी आसक्त होऊन जगण्यात सुख दुःख रुपी संसार भोगावा लागतो तर परमात्म्याच्या चरणावर समर्पित झाल्यामुळे आत्मसुखाची प्राप्ती होते. ।६। अभंग ३०६ काय ते करावे आम्हा थोर थोर : न करिती विचार स्वहिताचा ।१। वनांतरी शीळ पडली सबळ : काय तिचे फळ असोनिया ।२। काय ते करावी बाभळिची झाडे : परी काय गोड होतील ते ।३। तैसा जाणा नर जेथे नाही दया : ते तुज पंढरिराया न भेटती ।४। गणेशनाथ म्हणे भाव भक्तिविण : जळो त्याचे जिणे संसारिक ।५। व्यर्थ जगणाऱ्या व्यक्तीचे स्वरूप - अभंग ३०६ जे स्वहीताचा विचार करत नाहीत आणि फक्त स्वतःचा थोरपणा मिरवतात अशा लोकांना संतांचे विचार मानवत नाहीत. ।१। वनामध्ये खूप मोठा दगड पडून आहे काय उपयोग जर तो कुठल्या कामाला येत नसेल अगदी तसेच संसाराला त्रासून जंगलात एकांतवासात राहणारे लोक ना अंतःकरणातील विषयवासना मारू शकले ना जगत कल्याणाच्या कामी आले. ।२। समाजात अशा कित्येक व्यक्ती आहेत ज्या बाभळीच्या झाडासारखे फळ तर देत नाहीत परंतु काट्याच्या स्वरूपात दुसऱ्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात. ।३। जर अंतकरणात दया नसेल आणि सर्व विश्वाचे ज्ञान जगाला सांगत असेल तर अशी व्यक्ती कधीही परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकत नाही. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की भाव भक्तीविना केलेली कोणतीही साधना व्यर्थ आहे मग तो सांसारिक असो किंवा परमार्थिक. ।५। अभंग ३०७ काय आम्हा चाड आहे दुसऱ्याची : आपल्या जिवाची सोडवण ।१। अनिकांची वाट पाहु नये कदा : भजनी पै सदा दृढ राहवे ।२। अपणिया आपण जाणोनिया राहावे : सांगितले देवे तेची करी ।३। अखंडीत दृष्टी करित उफराटी : ऐक्य तेची भेटी होईल तेव्हा ।४। गणेशनाथ म्हणे आपणा मिळणी : आप पर दोन्ही बुडविली ।५। स्वबळ आणि स्वहीत - अभंग ३०७ जोपर्यंत आपण आत्मस्वरूप पाहत नाही तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीचे गुण दोष काढण्याचा अधिकार आपणास नाही. ।१। परमार्थिक साधना ही स्वबळावर करावी लागते आणि त्यासाठी दृढ निश्चयपूर्वक अखंड प्रभू नामाचे चिंतन करणे गरजेचे आहे. ।२। श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात तूच तुझा शत्रू आणि मित्र आहेस म्हणून मनाला प्रसन्न करून संत साधू वचनाप्रमाणे आचरण करावे. ।३। मन हे बहिरगामी असल्यामुळे त्याला अंतरिक आत्मचिंतनाकडे वळवणे गरजेचे आहे या साधनेतूनच आपण स्वरूप पाहू शकतो. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की जर मी-तू पणाच्या भावनेपासून मुक्त व्हायचे असेल तर सर्वाभूती एकच चैतन्यस्वरूप नांदते हे जाणणे खूप गरजेचे आहे. ।५। अभंग ३०८ चित्त हे चंचळ न राहेची स्थीर : नाम तुझे सार घेउ नेदी ।१। मनाचे विकार उठती आपार : धैर्य आणि निर्धार धरू नेदी ।२। निर्धारावाचोनी काही नव्हे जाण : निजमोक्षाची खुण तेणे बळे ।३। सांडोनी अहंकार निजध्यास निरंतर : उतरावया पार हेची बापा ।४। गणेशनाथ म्हणे मन जेथे विरे : तेची ते साचार तिही लोकी ।५। मनाचे स्वरूप - अभंग ३०८ मन हे चंचल आहे ते कधीही स्थिर राहत नाही. अखंड नामाचें चिंतन करण्यापासून दूर ठेवून वाईट गोष्टींचा विचार करायला लावते. ।१। मन हे सहा विकारांनी ग्रासले आहे कितीही प्रयत्न केला तरी वारंवार कोणता ना कोणता तरी विकार मनावर राज्य करतो तेथे आपले धैर्य ही टिकाव धरत नाही. ।२। परंतु आपण हार मानता कामा ने वारंवार निर्धार करून मनाला परमेश्वर परमात्म्याच्या भक्तीत लावणे गरजेचे आहे. ।३। अहंकाराचा त्याग करून परमेश्वर प्राप्तीचा निजध्यास धरून अखंडित प्रयत्न करणे गरजेचे आहे. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की ज्याने मनाला जिंकले तो जगात सर्वश्रेष्ठ आहे. ।५। अभंग ३०९ हिरीयाची खाणी सापडली ज्यासी : त्याचिया सुखासी पार नाही ।१। काय काढीजेल समुद्राचे पाणी : तैसे नाम धणी न पुरेची ।२। उगवता रवी प्रकाशा काय उणे : तैसे नाम रत्न घेता हाती ।३। पाहाता तयासी न करवे मोल : सार्थक होईल या जिवासी ।४। गणेशनाथ म्हणे भाग्ये सापडले : पूर्विचे फळले पुण्य बापा ।५। नामजपाचे महत्त्व - अभंग ३०९ ज्याला हरी नामाची गोडी लागली त्याच्या सुखाला पार नाही जसे की एखाद्या धनलोभी व्यक्तीला हिऱ्याच्या खाणिची प्राप्ती व्हावी ।१। जसे समुद्राचे पाणी मोजता येत नाही अगदी तसेच हरी नामाचा महिमा वर्णन करता येत नाही. ।२। उगवत्या सूर्याच्या प्रकाशात अंधकार नष्ट होतो अगदी तसेच अखंड नामजपामुळे अंतःकरणातील विकार नष्ट होतात. ।३। कुठल्याही परिस्थितीत किंवा मोलात हरी नामाचे चिंतन आपण सोडता कामा ने कारण आत्मस्वरूप पाहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की अनेक जन्मीचे पुण्यफळ पदरी होते म्हणून माझ्या अंतकरणात हरी नामाचे चिंतन घडत आहे. ।५। अभंग ३१० जालिये दशेची दशा तेची केली : जाणता गोपाळ आपण तो ।१। मीही झालो ऐसी बोलता महंती : लाज माझे चित्ति वाटे देवा ।२। पूर्ण झालो ऐसे न कळेची मना : कर्ता नारायणा तुची एक ।३। न कळे काही आम्हा तुझा तु जाणता : काय सद्गुरूनाथा बोलो तुज ।४। गणेशनाथ म्हणे न कळे मज काही : चित्त तुझे पाई ठेवियेले ।५। जर आपला पूर्ण विश्वास परमेश्वर परमात्म्यावर असेल आणि आपले कर्तव्य कर्म नीती नेमाने करत असू तर भगवंत त्या भक्ताची संपूर्ण जबाबदारी घेतो. ।१। एका खऱ्या भक्ताला स्वतःच्या यशाचे कर्तत्वपण जगाला सांगायला लाज वाटते कारण अहंकाराचा वारा लागू नये म्हणून. ।२। आत्म स्वरुपाची प्राप्ती झाल्यामुळे भक्त स्वतःचे अस्तित्व विसरलेला असतो आणि विदेही अवस्थेत संपूर्ण कर्माचा कर्ता नारायणाला समजतो. ।३। ब्रह्मज्ञानाची जाणीव झाल्यानंतर ही भक्त स्वतःला अज्ञानी समजतो कारण परमेश्वर परमात्मा बाप आहे आणि अज्ञानी बालक म्हणून राहण्यातच जीवनाची सार्थकता आहे. ।४। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की हे परमेश्वर परमात्मा तुझ्या चरणावर माझे चित्त अखंडित राहो एवढेच फक्त मला माहित आहे. ।५। श्रेष्ट ते साधन न कळे आम्हासी - अभंग ३११ श्रेष्ट ते साधन न कळे आम्हासी : जे दिल्हे संतांसी तुवा देवा ।१। कैसे हे वैराग्य साधन हे सांग : कठीन हा मार्ग कैसा देवा ।२। कैसी भक्तिसिमा तेची द्यावी आम्हा : कैसे तुझे प्रेम आहे देवा ।३। गणेशनाथ म्हणे दावी हे नव्हाळी : तोडु जन्मावळी तेणेबळे ।४। जीवन जगण्याचा साधा सोपा मार्ग साधू संत महात्म्यांनी आपणास सांगितला परंतु अज्ञानामुळे आपण आड मार्गावर जाणे योग्य समजतो. ।१। विषयवासनांच्या बाबतीत वैराग्य धारण करून आपले नित्यकर्म कर्तव्य करीत असतानाही परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते हा मार्ग साधुसंतांनी आपणास दाखवला तो आपणास कठीण वाटतो. ।२। भक्ती भाव अंतकरणात ठेवून, परमेश्वराच्या सामर्थ्याची जाणीव ठेवून आणि सर्वांशी प्रेमाने वागून जीवन जगणे हा मार्ग साधुसंतांनी सांगितला. ।३। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की जर आपण हा मार्ग स्वीकारला तर या भवसागरातून आपण पार होऊ शकतो. ।४। अखंड अंतरी राहे देवा - अभंग ३१२ नरदेही आयुष्य थोडी आहे मर्यादा : साधन गोविंदा कैसे करू ।१। मनाचिया वोढी अनिवारू थोर : कैसा पैलपार पावविसी ।२। संख्या नाही देवा माझीया जन्मासी : सखा भेटलासी सद्गुरूनाथ ।३। गणेशनाथ म्हणे आता येक करी : अखंड अंतरी राहे देवा ।४। आपण आयुष्य जगताना प्रत्येक क्षणाला महत्त्व देणे गरजेचे आहे कारण गेलेला क्षण परत येत नाही आणि खूप कमी वेळ आहे आत्मस्वरूप पाहण्यासाठी. ।१। जास्तीत जास्त वेळ आपले मन या दश इंद्राच्या पाठीमागे धावते परंतु आत्मस्वरूप पाहण्यासाठी आत्मचिंतन करणे खूप गरजेचे आहे. ।२। हा नरदेह प्राप्त होण्यासाठी अनेक जन्म आपणास वाट पहावी लागली आहे त्यात ही सद्गुरु आपल्या आयुष्यात येण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागले आहेत. ।३। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की हे परमेश्वर परमात्मा तुझ्या नामाचे चिंतन अखंड आमच्या हृदयात राहू दे हाच एक सुगम मार्ग आहे परमेश्वर प्राप्तीचा. ।४। अभंग ३१३ किती जन्म मरण सोसावे या जिवे : सांगतसे भावे तुजपासी ।१। चौर्यांशी फिरता कष्ट झाले जीवा : म्हणोनि तुझा धावा केला देवा ।२। चुकवावी चौर्यांशशी नको गर्भवासी : भक्ति निजध्यासी ठेवी मज ।३। गणेशनाथ म्हणे टाकियेला भार : देवा तुजवर जन्मोजन्मी ।४। जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्तता आणि जगत कल्याण - अभंग ३१३ हे परमेश्वर परमात्मा या जीवनी किती जन्म मरणाचे दुःख सोसावे आणि हे फक्त आम्ही तुझ्यापाशी भाव भक्तीयुक्त अंतःकरणातून सांगू शकतो. ।१। चौर्यांशी लक्ष योनी फिरत असताना या जीवाला खूप कष्ट झाले आणि हे आता या मनुष्य जन्मात कळून आले म्हणून तुझा धावा करत आहे. ।२। गर्भ वासाची यातना खूप कठीण आहे त्यामुळे हे परमेश्वर परमात्मा आमच्या अंतकरणात अखंड तुझी भक्ती असू दे आणि तुझ्या प्राप्तीची आस. ।३। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की तू आमची माता-पिता आहेस त्यामुळे सर्व भार तुझ्यावर टाकला आहे. ।४। अभंग ३१४ सद्गुरू चरणाचा जयासी विश्वास : ते जाती पदास निजमोक्षाच्या ।१। निर्गुणाचे गुण सद्भावे वर्णिता : मुक्ति सायुज्यता पाया लागे ।२। सद्गुरूची सेवा करिता मनोभावे : चिरंजीव व्हावे तेणेबळे ।३। गणेशनाथ म्हणे सद्गुरूसी नेम : हेची थोर वर्म सापडले ।४। सद्गुरूच्या वचनावर विश्वास - अभंग ३१४ जसे सद्गुरु ने सांगितले अगदी तसे जर आपण जीवन जगले तर आपण नक्की आत्मस्वरूप पाहू शकतो. ।१। सद्गुरु मुक्त आणि निर्गुण आहेत त्यामुळे एकमेव तेच आपल्याला या सांसारिक बंधनातून मुक्त करू शकतात फक्त गरज आहे अंतकरणात सद्भाव ठेवून सद्गुरूंच्या गुणांना स्वीकारण्याची. ।२। अंतःकरणपूर्वक सद्गुरूच्या सेवेत जो तत्पर राहतो तो ते चिरंजीव पद प्राप्त करतो. ।३। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेला नियम जर आपण जीवन जगताना पाळत असू तर या वेगळे परमेश्वर प्राप्तीचे अन्य कोणतेही गुपित नाही. ।४। अभंग ३१५ जिवी जिवन कळा जाणसी गोपाळा : भक्ताचा कळवळा तुज देवा ।१। भवाचा हा सिंधु उतरिसी पार : हाची गा निर्धार आहे देवा ।२। कठीन हा मार्ग कैसा उल्लंघावा : आधार तो देवा केला तुझा ।३। गणेशनाथ म्हणे आता भय नाही : केला तुझे पाई आढळ ठाव ।४। परमेश्वराच्या साह्याचे महत्त्व - अभंग ३१५ परमेश्वर सर्व काही जाणतो. खरा भक्त हा भगवंताशी एकनिष्ठ असतो त्यामुळे परमेश्वराच्या अंतःकरणात अशा भक्ता प्रति अनन्य प्रेम आहे तर दांभिक व्यक्ती समाजात लोकिक प्राप्त करण्यासाठी भक्ती करते आणि तसा क्षणिक लोकिक होतो ही. ।१। हा भवसागर अखंड नाम चिंतनाशिवाय पार करणे शक्य नाही त्यामुळे निर्धाराने हे करणे गरजेचे आहे. ।२। परमार्थिक साधना खूप कठीण आहे. संत साधू महात्म्यांचे वचन अंतःकरणात उतरावून परमेश्वराच्या साह्यानेच आपण ही साधना करू शकतो. ।३। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की आता मी भयमुक्ता आहे कारण तुझ्या चरणावर काया-वाच्या-चित्ताने समर्पण केले. ।४। अभंग ३१६ नामाविण साधन अनिक थोर नाही : नाम घेता पाही स्वये होये ।१। नाम घेती तया न लगती सायास : सहज त्या देवास भेटी होये ।२। ऐसे तुझे नाम जिवाचा विश्राम : नामे सर्व धर्म सहज घडे ।३। गणेशनाथ म्हणे नाम मी गायिन : अंतरी पाहीन रूप तुझे ।४। नाम महिमा - अभंग ३१६ अंतःकरणात अखंडित परमेश्वर परमात्म्याच्या नावाचे चिंतन हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे परमेश्वर प्राप्तीचा. ।१। नामाचे चिंतन करण्यासाठी कोणत्याही सायासाची गरज नाही फक्त प्रत्येक क्षण हा परमेश्वराच्या आज्ञामुळे प्राप्त झाला आहे हा भावा अंतकरणात असणे खूप गरजेचे आहे. ।२। एका भक्तासाठी परमेश्वराच्या नामाचे चिंतन हेच विश्रामाचे ठिकाण आहे. कर्तव्य कर्माचे आणि स्वधर्माचे पालन करत असताना प्रभू नामाच्या चिंतना मुळे आळस किंवा उदासीनता येत नाही. ।३। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की मुखाणे अखंडित तुझ्या नामाचे गायन करेन आणि सदैव तुझ्या रूपाचे स्मरण अंतकरणात ठेवीन हे करण्यातच मला आवड आहे अन्य कशाचीही अपेक्षा नाही. ।४।
*** संत गणेशनाथके अभंगोका हिन्दी अनुवाद *** अभंग १४७ : देवे दिल्हे तेही घेउ नये कदा : जाणे ब्रह्मपदा आहे ज्यासी ।१। संसारीचे सुख देवोनिया गोवि : तैसा तो लाघवि न कळे कोण्हा ।२। ऐसे मायाजाळी गोविले सकळ : न कळेचि कळ ब्रह्मादिका ।३। गणेशनाथ म्हणे गोविले का येथे : नाही दुजे जेथे दावि मज ।४। अर्थ: सत्वपरीक्षा - अभंग 147 जब हम परमार्थिक मार्ग पर चलते हैं तब हमारी सत्वपरीक्षा ली जाती है इससे पता चलता है कि हम कितने धैर्यशील है। ।1। कभी-कभी तो हमें हमारे सुखों का त्याग और जो हमने कमाया हुआ धन है उसका त्याग करके खुद को इन सभी बातों से विरक्त करना होता है। ।2। माया मोह बंधनों को तोड़ना पड़ता है तभी हम उस मुक्त स्वरूप की अनुभूति ले सकते हैं। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि विश्व का कर्ता परमेश्वर परमात्मा एक है वैसे ही सर्व जीवओं के अंतरण में आत्म स्वरूप एक है यह जाने से ही भेदभाव की भावना दूर हो जाएगी। ।4। अभंग १४८ : बहुत ज्ञान ध्यान वानावे ते काये : जेणे सार्थक होये तेचि करू ।१। वडिलांचि संपत्ती वानावि ते किती : आपणासी गती कोण आहे ।२। वानु नये कदा अनिकाचे भाग्य : जेणे मोक्ष मार्ग तेचि करू ।३। गणेशनाथ म्हणे वडिलाचे नाव : जतन करावे येईल कामा ।४। अर्थ: अध्यात्म ज्ञान - अभंग 148 संसारी ज्ञान विस्तृत है और इस मनुष्य जीवन में सब कुछ जान लेना संभव नहीं है। जितने भी ज्ञान ग्रंथ है वह किसी ना किसी व्यक्ति का अनुभव है इसलिए हमें उचित ज्ञान की प्राप्ति करके आत्मानुभूति के लिए प्रयास करना है उसी को अध्यात्म ज्ञान कहते हैं। ।1। हमारे पूर्वजों की संपत्ति पूर्वजों ने पुरुषार्थ करके कमाई उस संपत्ति का मोल उनको पता है। परंतु हमें वह कष्ट संघर्ष पता नहीं इसीलिए हमारा अधिकार है या कर्तव्य है की महत प्रयास करके खुद का अस्तित्व बनाना। ।2। दूसरों के भाग्य से तुलना करना यह बहुत घातक है। क्योंकि उसका जिंदगी उसका है हमारा जिंदगी हमारा। जैसा जिसका कर्म होता है वैसा उसका जीवन होता है। ।3। संत सतगुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि परमेश्वर परमात्मा ने हम सब को बनाया इसलिए वह हमारे पिता है। और हम उनकी संतान तो हमारा कर्तव्य है की खुद का अहंकार छोड़कर उनके अस्तित्व का उनके सामर्थ्य का सम्मान करना और उनके जैसे बनने का प्रयास करना। ।4। अभंग १४९ : सागरात केला बाणांचा वर्षाव : विशम तो भाव न धरी कदा ।१। आकाशाची बहुत केली जरी निंदा : विषाद ते कदा न मानिची ।२। पृथ्वीसि काही बहुत बोलता : विषाद सर्वथा न धरिची ।३। गणेशनाथ म्हणे ऐसा धरि धीर : तोचि उतारे पार भवसिंधूचा ।४। अर्थ: पंचमहाभूत ओं के गुण - अभंग 149 समंदर के ऊपर कितने भी शस्त्र अस्त्रों से वार कीजिए समंदर सबका स्वीकार कर लेता है। उसके अंत करण में विषमता की भावना नहीं होती। ।1। आकाश के तरफ देख कर उसको हम कितनी भी गालियां दे उसको कुछ भी चिंता नहीं है ना वह कभी रोता है। ।2। पृथ्वी के ऊपर कितने भी आघात करो वह सबको रहने के लिए जगह देती है। वह कभी भी खुद का दुख प्रकट नहीं करती बल्कि धन-धान्य के स्वरूप में सब का भरण पोषण का करती है। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि धीरज से ही हम ध्येय प्राप्ति कर सकते हैं और इस भवसागर से पार होना है तो संत वचनों के ऊपर भरोसा और उस मार्ग पर चलने का दृढ़ निश्चय बहुत जरूरी है। ।4। अभंग १५० : आत्मा स्वत:सिध्द तो असता देही : कल्पना हे काही करू नये ।१। भीन्न या प्रकृती बहुत झाल्या जरी : आत्म्यासि हारि येईल काये ।२। अमृताचा बिंदु विखाचे सागरी : तत्पर तो करी आपणा ऐसे ।३। गणेशनाथ म्हणे सद्गुरू तो दाता : क्षण न लागता उध्दारी जीवा ।४। अर्थ: आत्म स्वरूप जानने का महत्व - अभंग 150 परमेश्वर परमात्मा का अंश हमारे देह में आत्म स्वरूप में रहता है। भगवान कहां है इसके बारे में सोच कर कहीं भटकने की जरूरत नहीं और व्यर्थ की कल्पनाएं भ्रम हमें छोड़ देना उचित है। ।1। प्रकृति विविधता स्वरूप है परंतु चैतन्य शक्ति का स्वरूप एक है। ।2। इस विश्व में वाद विवाद करने के लिए बहुत सारी बातें हैं। जैसे कि विष का प्रयोग करके किसी को भी मारा जा सकता है परंतु मर रहे आदमी को कोई बचा नहीं सकता क्योंकि अमृत हर किसी के पास नहीं है। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि हजारों में कोई एक ही व्यक्ति इस जगत के कल्याण की इच्छा करती है और उन हजारों में कोई एक ही जगत कल्याण होने के लिए प्रयास करता है। नहीं तो हर कोई अपने स्वार्थ के लिए जी रहा है। ।4। अभंग १५१ : आलिया संसारि साटविले नाम : सकळहि धर्म देव केला ।१। आमुचे सर्व काही या देवाचे नाव : अनिक आम्हासवे न ये काही ।२। संचित सिदोरि जीवाचे पदरि : जाताचि शरिरी उभी टाके ।३। गणेशनाथ म्हणे नामाविण नाही : तारक ते पाही तिही लोकी ।४। अर्थ: अखंड प्रभु नाम का चिंतन करने से हमें आत्मस्वरूप की प्राप्ति होती है और फिर सभी धर्म का सार एक ही है यह बात पता चलती है। ।1। काया वाचा और चित्त से परमेश्वर को समर्पित होने से हम इन सांसारिक बंधनों से मुक्त हो जाते हैं। ।2। जैसा हमारा कर्म होता है वैसे फल की प्राप्ति होती है। जैसे हम पुरानी वस्त्र का त्याग करके नया वस्त्र पहनते हैं वैसे ही कर्म अनुरूप मृत्यु के बाद हमें नया देह प्राप्त होता है। ।3। संत सतगुरु गणेश नाथ महाराज जी कहते हैं कि अखंड प्रभु नाम का चिंतन ही इस भवसागर से हमें पार करा देगा अन्य कोई उपाय नहीं। ।4। अभंग १५२ : मनुष्यजन्मी आम्हा कळलि हे वार्ता : परी आहे सत्ता या देवाची ।१। जन्मोजन्मी देवा कळले नाही काही : आचरतो तेही शुध्द पुण्य ।२। झालीया शेवटी कळली हे गोष्टी : म्हणुनि दिल्ही मिठी तुझ्यापाई ।३। गणेशनाथ म्हणे चिंता नाही आम्हा : देयी तुझा प्रेमा भक्तिसुख ।४। अर्थ: समय का सदुपयोग और फल प्राप्ति - अभंग 152 मनुष्य जन्म में ही हम परमेश्वर प्राप्ति कर सकते हैं और परमेश्वर परमात्मा का सामर्थ्य जान सकते हैं। ।1। इसके पहले हमने बहुत सारे जन्म लिए हैं परंतु अज्ञान के कारण इस परमार्थिक मार्ग पर में चल नहीं पाया। ।2। परमार्थिक साधना करने का समय चला जाने के बाद पता चलता है समय का महत्व इसीलिए अब मैं तेरे चरणों में आया हूं ताकि यह जीवन व्यर्थ ना जाए। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि अभी मुझे किसी भी बात की चिंता नहीं है क्योंकि परमेश्वर का प्रेम प्राप्त हुआ और इस भक्ति सुख में सारे दुखों को मैं भूल गया। ।4। अन्य पशु-पक्षी और मनुष्य प्राणी - अभंग 153 सर्वत्र हे जीव पाहाता समता : मनुष्य देहि सत्ता कासियाची ।१। सर्व देहि पाहता येकचि जिव्हाळा : नरदेह आगळा कैसा होये ।२। ऐसा हा नरदेहे कैसीयाने सार : जरी करि विचार निज मोक्षाचा ।३। गणेशनाथ म्हणे सद्गुरू समर्था : तुज आहे चिंता सर्वस्वाचि ।४। अर्थ: अन्य पशु-पक्षी और मनुष्य प्राणी - अभंग 153 सभी पशु पक्षी और जिओ में एक ही चैतन्य स्वरूप रहता है इसीलिए संत साधु महात्मा कहते हैं कि मनुष्य भी एक प्राणी है और परमेश्वर ने उसको इतना विवेक दिया है कि वह सर्व प्राणियों में उस चैतन्य स्वरूप को देख सकें। ।1। अन्य पशु पक्षी अपने बच्चों से उतना ही प्यार करते हैं जितना एक मनुष्य अपने बच्चों से इसीलिए अपनों के प्यार के संबंध में कोई भी भिन्नता नहीं है। ।2। परंतु पशु पक्षियों की सोच मर्यादित है अगर हम मनुष्य के बुद्धि के सामर्थ्य से तुलना करते हैं तो। इसीलिए जगत कल्याण और जगत के विनाश का कारण अन्य प्राणियों में मनुष्य प्राणी ही हो सकता है। हमारा विवेक जागृत रखकर आत्म स्वरूप देखने का मनुष्य देह का अंतिम उद्देश्य प्राप्त करना जरूरी है ना कि झगड़ा करके सृष्टि का विनाश। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि परमेश्वर परमात्मा समर्थ है हमारी सर्व चिंता मिटाने के लिए सिर्फ हमें हमारा कर्तव्य कर्म करना है। ।4। अभंग १५४ : चित्रिची बाहुलि काय ते बोलति : तैसीचि हे गति ओ प्राण्या ।१। बुद्धिबळाचा खेळ कोण जीति हार : तैसा हा संसार आहे आता ।२। बहुरूपी तो वेश धरिता आनेक : पाहाता तो एक दुसरा नाही ।३। गणेशनाथ म्हणे सर्व तुझी सत्ता : मज नाही चिंता काशीयाचि ।४। अर्थ: यह देह पंचमहाभूतो से बना है अगर इसमें चैतन्य शक्ति ना हो तो यह एक जड़ वस्तु है। ।1। बुद्धि बल के खेल में जो राजा या प्रधान रहते हैं उनको हरजीत से कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि उनको पता है खेल खत्म होने के बाद एक ही डिब्बे में बंद होना है। ।2। एक बहुरूपी अलग-अलग तरह के कपड़े पहन कर खेल दिखाता है परंतु उसका वास्तविक स्वरूप एक है। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि परमेश्वर परमात्मा एक है और उसी के सत्ता के कारण हम जीवित हैं इसलिए चिंता छोड़ कर चिंतन करना जरूरी है। ।4। उच्च जाति और ज्ञान का अहंकार - अभंग १५५ थोर आहे याति न करी समभक्ति : त्यासी पुनरावृत्ति न चुके अंति ।१। ज्ञानाचा आभिमान आसता संपूर्ण : न चुके जन्ममरण काही केल्या ।२। जाणोनिया निंदा संताची करिता : तरी अधपाता जाणे होये ।३। या कारणे सर्वा करावे वंदन : गणेशनाथ पुण्य बोलताहे ।४। अर्थ: उच्च कुल में पैदा होने से हम श्रेष्ठ नहीं कहलाते उसके लिए हमें उच्च कर्म करने पड़ते हैं। सर्वा भूति दया, मानव दया यह सर्वोच्च गुण कहलाए जाते हैं इसीलिए अंतःकरण में समभाव रखकर हमें जीना चाहिए। ।1। ज्ञान प्राप्ति के बाद ज्ञान का अभिमान आता है और हम बंधन में अटक जाते हैं और फिर जन्म मृत्यु का फेरा लेना पड़ता है। ।2। जानते हैं कि संत इस जगत का कल्याण सोचते हैं फिर भी संतो के मार्ग पर कांटे बिछाना कुछ लोगों को अच्छा लगता है उससे संत को तो कुछ परिणाम नहीं होता परंतु वह व्यक्ति नीच योनि को प्राप्त हो जाता है। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि सब के प्रति अंतःकरण में श्रद्धा भाव रखकर सबका हित सोच कर उनको नमन करना चाहिए यही पुण्य का काम है। ।4। हम दूसरों के साथ तुलना क्यों करते हैं - अभंग १५६ ज्याला दिल्हे देवे तेणे सुखे घ्यावे : अनिकानि करावे काय त्याचे ।१। अनिकाच्या भाग्याचा करू नये हेवा : येकाभावे देवा आठवावे ।२। कोणासी ते देवे दैवे नाही दिल्हे : विघ्न त्यासि केले सत्वहिन ।३। गणेशनाथ म्हणे दिल्हे घेउ नये : तोचि योगी पाहे निष्कळंक ।४। जिसने जैसा कर्म किया वैसा उसको फल प्राप्त होता है इसमें दूसरों का कुछ भी संबंध नहीं तो हम दूसरों के कर्म के साथ हमारे कर्म की तुलना क्यों करते हैं। ।1। हर किसी का भाग्य उसके विचारों का परिणाम है इसीलिए दूसरों के भाग्य से हमें द्वेष या मत्सर नहीं करना चाहिए। अगर हम अखंड प्रभु नाम का चिंतन करते हुए जीते हैं तो परमेश्वर परमात्मा की कृपा हमारे ऊपर रहेगी। ।२। इस जगत में हर कोई कुछ तो पाना चाहता है और उसके लिए प्रयास करता है तो उसको प्राप्त होता भी है और जो दूसरों का छीनना चाहता है वह खुद का जीवन विफल कर देता है। ।३। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि अगर हम किसी को दान धर्म करते हैं तो वह जगत को बताने की जरूरत नहीं इससे हम उस कर्म के बंधन से मुक्त हो जाएंगे और यही एक सच्चे योगी का लक्षण है। ।४। अभंग १५७ : योग्याने दुसऱ्याची न करावी संगती : जाता निजपंथी विलंब नाही ।१। साधूने अनिकाची पाहु नये वाट : येकायेकि धीट होउनि जावे ।२। साधूने कोण्हाचा न धरावा आधार : सर्व टाकी भार देवावरी ।३। गणेशनाथ म्हणे सद्गुरूनाथ दाता : नाही मज चिंता कासीयाचि ।४। आत्मनिर्भर वारकरी - अभंग 157 जिस साधक का आत्म विश्वास दृढ़ है और किसी भी बात में वह दूसरों के ऊपर निर्भर नहीं है वह आत्मनिर्भर वारकरी कहा जाता है। आत्मविश्वास से दृढ़ता पूर्वक परमार्थिक मार्ग पर चलने से ही हम आत्म स्वरूप की प्राप्ति कर सकते हैं। ।1। साधु उसको कहते हैं जिन्होंने छह विकारों को पराजित किया है और इस सामर्थ्य के कारण वह निर्भीड बन जाता है। अपना कर्तव्य कर्म निष्ठा पूर्वक किसी की सहायता के बिना वह करने में दृढ़ रहता है। ।2। उसके जीवन में दो तरह के लोग आते हैं स्तुति और निंदा करने वाले परंतु वह दोनों के प्रति आसक्त नहीं होता क्योंकि उसने चैतन्य स्वरूप जाना है और उसे पता है उसके हर एक कृति का साक्षी परमेश्वर परमात्मा है। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि अगर हम सतगुरु के वचनों को अंतःकरण में उतार कर जिंदगी जीते हैं तो हमें चिंता करने की जरूरत नहीं है। ।4। अभंग १५८ : जन आणि विजन क्षणामाजि जाती : यालागी संगती केला देव ।१। जाईल पवन पाणी न राहती येथे कोन्ही : यालागी मिळणी मिळो तुझ्या ।२। गेले थोर थोर देवर्षि किन्नर : मानवी किंकर काय येथे ।३। गणेशनाथ म्हणे नाही आम्हा राहाणे : परि साधु साधन देवलोक ।४। नाशिवंत संसार - अभंग 158 जो सजीव सृष्टी है वह तो मृत्यु को प्राप्त होती है परंतु जो निर्जीव चीज है उनका भी परिवर्तन हो रहा है इस तरह से यह संपूर्ण विश्व विनाशी है और चैतन्य स्वरूप अविनाशी। ।1। हवा एक जगह नहीं रुकती, पानी एक जैसी अवस्था में नहीं रहता। कभी-कभी हवा और पानी दोनों एक हो जाते हैं वैसे ही आत्मा और परमात्मा का मिलन मनुष्य देह का उद्दिष्ट है। ।2। ज्ञानी, अमीर, राजा, देव, ऋषि, किन्नर और हर किसी को एक दिन यह पंचमहाभूत ओं का देह छोड़ना है। जब तक इस देह में प्राण है तब तक हमें आत्मस्वरूप जानने का प्रयास करना जरूरी है। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि हमें तो एक दिन यह जगत छोड़कर जाना है परंतु जाने से पहले परमेश्वर परमात्माको जानना जरूरी है। ।4। अभंग १५९ : हस्ति आणि व्याघ्र जाणति ते सुख : परपिडेचे दु:ख न कळे त्यासी ।१। पराव्याचि निंदा हे थोर आपदा : सुटाका नाही कदा नरक कुंडी ।२। ज्याचे पाप पुण्य तो भोगी पतन : आपुले का मन बाटवावे ।३। आधि जीवि पाहावे आपुले कर्म धर्म : गणेशनाथ वर्म तुझे पाई ।४। परनिंदा के दुष्परिणाम - अभंग 159 अन्य पशुओं के पास उतनी विवेक बुद्धि नहीं है कि वह पर पीड़ा का दुःख जान सके। ।1। दूसरों की निंदा करने से हमारे जीवन में अनेको आपदाय आती है। और नरक यातना सहन करनी पड़ती है। ।2। जिसने जैसा कर्म किया उसके अनुरूप उसको फल मिलेगा तो फिर हम खुद का कर्म छोड़कर दूसरों की पाप पुण्य का क्यों विचार करते हैं। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि इस संसार में सारे अच्छे विचारों का एक ही सार है और वह यह है कि सदैव हमें स्वधर्म का विचार करके जीवन जीना जरूरी है। ।4। अभंग १६० : म्हणविता साधु न करिता साधान : तेणे व्यर्थ जीणे गमाविले ।१। म्हणविता संत शांत नाही चित्त : त्याचे जाणा व्यर्थ सर्व काही ।२। म्हणविता सिद्ध नाही ब्रह्मबोध : ते जाणा उपाध सर्वकाही ।३। गणेशनाथ म्हणे निर्विकल्प होय : तोचि योगी राहे सदा सुखी ।४। परमार्थिक मार्ग पर चल रहे साधु को उपदेश - अभंग 160 साधु जिसने 6 विकारों को जीता है अगर यह साधना हम नहीं करते तो जीवन विफल हैं। ।1। संत उसे कहते हैं जिसके अंतःकरण में शांति का वास है अगर हम छोटी-छोटी बातों के ऊपर क्रोध करते हैं तो हम संत कहलाने योग्य नहीं है। ।2। सिद्ध वह है जिसने ब्रह्म स्वरूप जाना है और किसी भी उपाधि का उसे मोह नहीं है। ।3। संत सद्गुरु गणेश नाथ महाराज जी कहते हैं कि जिसके अंत करण में सद्गुरु के प्रति विश्वास है आर सत्य धर्म नीति के मार्ग पर चल रहा है वही योगी है और वही आत्मा सुखी हैं। ।4। अभंग १६१ : कोण्हे काळी पाहता शुद्ध नाही मन : देव म्हणोनिया पाषाण पूजताती ।१। ज्यासी नाही लक्ष त्यासी नाही साक्ष : देव म्हणुनि वृक्ष पूजताति ।२। कोणे काळी पुण्याची जोड : पूजिताती हाडे मनुष्याची ।३। गणेशनाथ म्हणे नाना रिती ध्यान : गुरु भक्ती वाचून साध्य नाही ।४। पिंडदान करना योग्य या अयोग्य - अभंग 161 जिसका अंतःकरण शुद्ध भाव से परिपूर्ण है उसको भगवान को पाने के लिए कहीं जाने की जरूरत नहीं नाही पत्थर की मूर्ति पूजने की और अंत करण में अशुद्ध भाव रखकर आप कितना भी तीर्थाटन करें उसका कुछ भी पुण्य फल प्राप्त नहीं होगा। यहां पर मूर्ति पूजा को विरोध नहीं है तो वह है हमारे अशुद्ध विचार और आचार को। ।1। एक निष्ठा भाव से ही हम परमार्थिक साधना कर सकते हैं अगर भगवान समझकर हर किसी वृक्ष को हम पूछने लगे तो उस दिखावे में ही हमारा जिंदगी चला जाएगा इसलिए लक्ष्य को केंद्रित कर कर ध्यान करना जरूरी है जब आत्म स्वरूप की प्राप्ति होगी तब इस सृष्टि के कण-कण में हमें परमेश्वर परमात्मा दिखेगा। ।2। जीते जी माँ बाप की सेवा नहीं की और मरने के बाद उनके हस्तियां पूजने लगे या पिंड दान देने लगे तो समझिए कि वह एक दिखावा है ना कि माता-पिता के प्रति प्रेम। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि परमेश्वर प्राप्ति के विविध साधन है हमारे लिए जो सतगुरु ने बताया उस मार्ग पर दृढ़ता पूर्वक चलकर आत्म स्वरूप की प्राप्ति करनी जरूरी है। ।4। अभंग १६२ : जाणे शुद्ध वर्म शुद्ध तो वैष्णव : नाही वैरभाव कदा काळी ।१। सम ज्याचा भाव तो जाणावा समर्थ : नाहीतरी दंभयुक्त मतवादी ।२। संपूर्ण विर्कि जाणे ब्रह्मसुख : तोचि पुराणिक उध्दरी जीवा ।३। गणेशनाथ म्हणे ऐसे जे असती : तेचि उतरती पैलपार ।४। वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड़ परायी जाणे रे - अभंग 162 जिसका अंत:करण शुद्ध है और मन में किसी के भी प्रति शत्रुत्व की भावना नहीं वही वैष्णव कहलाता है। ।1। जिसने समभाव भक्ति का स्वीकार किया वही समर्थ है नहीं तो वह जाति-कुल-धर्म के अहंकार में जीकर मर जाएगा। ।2। जो सांसारिक बातों से विरक्त है वही ब्रह्म सुख की अनुभूति ले सकता है और उसी को पुराणों की कथा से सही ज्ञान प्राप्त हो सकता है नहीं तो उन पुराणों की कथा का गलत अर्थ निकाल कर झगड़ा करने में ही जिंदगी कट जाएगा। ।3। संत सद्गुरु गणेश नाथ महाराज जी कहते हैं कि सच्चा वैष्णव का स्वरूप जो संत साधु महात्माओं ने बताया वह जानकर उसके अनुरूप होने का प्रयास करते हैं वही इस भवसागर से पार हो सकते हैं। ।4। अभंग १६३ : मृत्तिकेचा देहे अंती माती होय : साधन ते काय सत्य त्याचे ।१। देहे नाशिवंत सांगती समस्त : कासियाचे हित करील प्राणी ।२। काम क्रोध दंभ अहंकार अभिमान : काय ते साधन तयापुढे ।३। गणेशनाथ म्हणे देहे काय साचे : करिल जन्माचे उध्दरण ।४। मनुष्य रूपी घडेका स्वरूप और उद्दिष्ट - अभंग 163 हर प्राणी का शरीर पंचमहाभूतोसे बना है। जैसे की एक मिट्टीका घड़ा बनाने वाला घड़ा बनाते वक्त ओ किस उपयोग में आएगा यह सोचकर बनाता है बिल्कुल वैसे ही यह मनुष्य देह परमेश्वर ने चैतन्य स्वरूप जानने के लिए बनाया है। ।1। अगर हम अविनाशी आत्मस्वरूप जाने बिना सिर्फ इस देह को ही अगर सब कुछ मानते हैं तो हमारा कभी भी हीत नहीं होगा क्योंकि यह देह नाशिवंत है। ।2। काम, क्रोध, दंभ, अहंकार और अभिमान इन बातों के कारण हम इस मनुष्य देह का मुख्य उद्दिष्ट जान ही नहीं पाते। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि इस भवसागर से पार होने के लिए हमें अखंड परमेश्वर परमात्मा का चिंतन करना जरूरी है परंतु देह संबंधी आसक्ति के कारण हम वह कर नहीं पाते। ।4। अभंग १६४ : जन्म आणि मरण करिते हे कोण : कोण्हासि बंधन कोणे ठाई ।१। कोणे ठाई आहे दुःख आणि सुख : कोण्हि केले देख कोणासाठी ।२। कोणे ठाई आहे देव आणि भक्त : कोण उध्दरित कासियासी ।३। गणेशनाथ म्हणे नैश्वर आकार : तेथे निराकार कोण सांगे ।४। मुक्त चैतन्य स्वरूप - अभंग 164 मूलतः चैतन्य स्वरूप मुक्त है। इस देह के अंदर आत्म स्वरूप में परमात्मा का अंश रहता है। यह चैतन्य स्वरूप ना कभी मरता है ना पैदा होता है नाही कोई बंधन इसे बांध सकता है। ।1। दुख और सुख हमारे कर्म का फल है वह किसी दूसरे व्यक्ति या भगवान के द्वारा नहीं किया जाता इसीलिए हमें उचित कर्म करना योग्य है। ।2। शुरू की अवस्था में भक्त और भगवंत दो बातें होती है परंतु जैसे ही आत्म स्वरूप दिखता है तो पता चलता है कि आत्मा ही परमात्मा है यानी कि दोनों एक है। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि परमेश्वर परमात्मा निराकार है और वैसे ही आत्मा भी तो फिर जो यह आकारवत दिख रहा है वह सब कुछ क्षणिक है। ।4। अभंग १६५ : किंवा द्यावा प्राण लावावा गळफास : तेव्हा या देवास येईल कळु ।१। प्राण तो शोकावा नाना दुःखजीवा : वनवास का घ्यावा जन्मवरी ।२। शिर उतरावे आपुलिया हाते : तेव्हा म्हणसि भक्त सत्य माझा ।३। गणेशनाथ म्हणे हे आता उरले : येथोनिया झाले मनुष्य जन्म ।४। विकारों को मारना बोले तो क्या - अभंग 165 अज्ञान के कारण हम मन को रोकना चाहते हैं। परंतु संत साधु महात्मा कहते हैं की हमारे इसी मन को आत्म चिंतन में लगाना जरूरी है क्योंकि हम उसे रोक नहीं सकते। मन को रोकने में असमर्थ होणे के कारण हम दुष्ट कर्म करते हैं और फिर अनिष्ट रूढी परंपरा का शिकार बन जाते हैं उसमें कभी-कभी आत्महत्या कर लेते हैं। ।1। देह को अनेक प्रकार के कष्ट देते हैं या खाना छोड़कर शरीर को जीर्ण कर देते हैं तो फिर परमेश्वर प्राप्ति की साधन हम कैसे कर पाएंगे। ।2। सिर का त्याग करना इसका मतलब है अहंकार को त्यागकर संत महात्माओं के या परमेश्वर परमात्मा के शरण में आना परंतु इसका गलत मतलब निकाल कर हम सिर कटाते हैं कभी खुद का तो कभी दूसरों का। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि जिसके अंतःकरण में इंसानियत है वही इंसान है बाकी तो सभी पशुवत जी रहे हैं। ।4। अभंग १६६ : जैसा जन्म झाला तो तुझ वाहिला : करुणा या देवाला कैसी नये ।१। या जन्मापासोनि केले तुझे ध्यान : प्रपंची आपण झालो नाही ।२। देखीले कि देवा दुःखाचे डोंगर : कोठवरि धीर धरू देवा ।३। गणेशनाथ म्हणे बहुत दिवस झाले : नेत्रहे सीणले वाट पाहाता ।४। आत्मसंयम योग - अभंग 166 बचपन से तेरे प्रति चाहत मेरे अंतःकरण में हैं पर तू करुणाकर होकर भी मुझे क्यों दर्शन नहीं दे रहा। ।1। जन्म से लेकर अब तक अखंडित तेरे स्वरूप का ध्यान किया है और यह सब करते हुए प्रपंच में मन नहीं लगता। ।2। आत्म संयम करके इंद्रियों को रोकने से बहुत पीड़ा होती है और वह सब हमने सहन की क्योंकि अंतकरन मे दृढ़ इच्छा है तुझे पाने की। ।3। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जी कहते हैं कि बहुत इंतजार किया है तुझे पाने का और मेरी आंखें थक गई है तेरी राह देखकर, अब दर्शन दे दे हे परमेश्वर परमात्मा। ।4।
English Translations of Sant Ganeshnath Abhangs अभंग १ : आंतरीक दृष्टी मनी पाहे जन जनी नको मन : यापरी साधन साध्य करी ।१। तिन्ही लोक पाहे आपल्या माझारी : दृढ बाह्यात्कारी नको ठेउ ।२। संत साधुजन सद्गुरुचे ध्यान : अंतरी जीवन साठवावे ।३। गणेशनाथ म्हणे ह्रदई पूर्णभाव : आपणासहीत देव अवघा एक ।४। Inner Vision - Abhang 01 Don't think about the world just try to see the world inside our self. This is the way to know the God. ..1 There is three Loka concept in Hindu Dharma, what is mean that? First one is unknown place where we don't know anything then second is is known place where we come to know who I am and finally there is a third place which is uncountable and that is called Parmatma- God-Allah- Bhagwan or we can tell spiritual power....2 If you want to know how I identify myself then we have to walk on that way where already so many good human beings went and we have to learn that knowledge or process. Just keep in mind we can't change World because we don't have that power but definitely we can change our self...3 Most important thing is trust if you believe God is there or spiritual power existed then start journey from Atma Chintan to knowing who is God or how is God....4 अभंग २ : यशस्वी संसाराचा गुरुमंत्र संसारी हे आशा कशाचि नसावि : सायुज्यता पाहवी मोक्ष डोळा ।१। संसारीच्या सुखा गोउ नये मन : तरी तुटे बंधन या जीवाचे ।२। सर्वही कंटाळा संसाराचा आला : तरी सखा भेटला सद्गुरूनाथ ।३। गणेशनाथ म्हणे जाणोनी विदेही : देवाविण काही पाहू नये ।४। Secret of Happiness - Abhang 02 There are two types of expectations first one is regarding our self and second one is from others if we are expecting something from others and if it is not fulfilled then we will become sad so do our duty but don't think what other people's will think if we know that what we are doing that is is not harmful to anyone then you will become happy due to that work....1 When we are staying in society then we have lot of relationships to each other if we have ego like due to me only everyone is happy then it will become bonding for you. Your thoughts will become limited and you can't think spiritual power so think like this world created by God and he is only responsible for everything not I.....2 If we want to make relationship with God then we have to forget those things which are related to the physical body and start Atma Chintan then you will come to know God is already there just I didn't concentrate on him....3 Finally Sant Ganeshnath have told to us if you want lifetime happiness then we have to give some time to ourselves to know who I am? if you do this thing definitely one day will come in our life that day we will come to know Happiness is nothing but Satisfaction and in this situation if I won or lose no mater because trying is my duty and then we are feeling like everyday is new for me also freshness will come in life....4 अभंग ३ : आत्म उन्नतीचा मार्ग समतुल्य कैसे संत आणि जन : वाल आणि सोने कैसे विके ।१। संत आणि जना कैसी बरोबरी हिंगण मैलागिरी कोणे पाडे ।२। कैसी बरोबरि जन आणि संता : विष आणि अमृता कैसे तुके ।३। गणेशनाथ म्हणे बोलिलो आवघड : पाहतो पायाकडे संताचिया ।४। Good human beings and Bad human beings - Abhang 03 What is difference between ordinary person and Sage? Ordinary person don't know his or her internal power which is called Atmanubhuti and and this is make difference like gold and iron.....1 We can't compare Sage and ordinary human being because Sage have faced all difficulties to reach that position like we can't move largest mountain from one place to another.....2 Good human beings always trying to spread love in the society for that they will sacrifice everything in their life but some selfish people's are in society they will create difficulties in other people lives like poison....3 Finally Sant Ganeshnath have told to us This is difficult to understand but I have trust on my Satguru words everyone have opportunity to become a Sage because once upon a time Sage also was ordinary human being...4 अभंग ४: भक्ती योग नाही मज ज्ञान न कळे साधन : तुझा तू आपण तारी मज ।१। न कळे भक्ती मुक्ती न कळे कैसि प्राप्ती : वानिन तुझी कीर्ती तिन्ही लोकी ।२। आपत्यासि माता मोकलिना पाहता : तैसे सद्गुरुनाथा पडिलो व्दारि ।३। गणेशनाथ म्हणे तुझाचि पोसणा : तारि नारायणा अंतकाळी ।४। Devotion or Bhaktiyog - Abhang 04 What is feeling of Devotee when he or she walking on Path of Devotion? He has full dedication towards his Lord that time he will not think about knowledge property or any relationship which is related to this physical body. He don't have any wariness because he have trust on Parmeshwar Parmatma....1 He will not think about future what he is doing continues chant "Hare Rama...Hare Krishna" with doing his daily work as family responsibilities. And there have three stages first one is Unknown second is Known and third is we can’t know power of Parmeshwar Parmatma and all these stages Devotee will not forget God....2 How much trust Devotee have about Parmatma here is the example like Mother always taking care her child. In this situation Devotee will not think about famousity or property like child. He knows everything belongs to my Mother and she will take care me just I need to do my duty...3 Sometime we will do misunderstanding about Devotee we will think they are poor or they are useless but original Devotee will do his work but he will not tell I have done then he will tell My Lord doing all these things. Finally Sant Ganeshnath have expectation from Lord Panduranga and that is "Please keep your name in my mouth when I will passing this physical body and that will be last day of my life...4 अभंग ५ : मोक्ष निर्भय निरनशा मुळिचे ते मौन : या नाव साधन निजमोक्षाचे ।१। कल्पना जयाला मुळिहुनी नाही : देवे दिले तेही न लगे मज ।२। जिकडे पाहे तिकडे आवघे ब्रह्म एक : अक्षय जे सुख याचि नावे ।३। गणेशनाथ म्हणे ऐसीया सुखासि : पावे तो जन्मासी न ये कदा ।४। Nature of Parmatma - Abhang 05 When we know the nature of Parmatma then we will become fearless and there will no darkness also that is our original or source place and to identify this we have to concentrate on our Soul that is called Atma Chintana.....1 This knowledge is not baseless also we can’t express in word just we have to feel that. It is full satisfaction of (3 H) Heart, Head and Hand(Body)....2 If we know about Atma(Soul) then we will come to know nature of Parmatma that is unchangeable, unique and undestroable. It is universal truth....3 Finally Sant Ganeshnath told us, If we reach that position then nothing to achieve in the life. We will think out of this physical body because we came to know this spiritual power and that time we will not worry about Birth and Death....4 अभंग ६ : परिवर्तनशीलता निर्गुण निरंजन निराकार पूर्ण : साधावे साधन काय तेथे ।१। जीवाचा निर्धार पुरे कोठेवर : ब्रह्मा विष्णू रुद्र जेथे नाही ।२। पृथ्वी आणि आकाश होईल याचा नाश : मानवाचा सोस काय तेथे ।३। गणेशनाथ म्हणे तुज काय मागावे : किती दिवस राहावे आहे आम्हा ।४। Variability is a rule of Universe - Abhang 06 How is God? No shape, uncountable and beyond science knowledge then how to come to know the God?....1 We are just one type of animal but we have that chance to know the God. We can do some practice to know the God but there have one problem God is not in one position God is variable. First stage is Brahma which is creation stage of this Universe, Second is Vishnu - some time stable position and Third is Mahesh - it will be destroy...2 If universe only variable then think about our life we also have three states - Childhood, Adulthood and Old. Earth and Sky also variable so life is going on and before die we have to know - who am I?...3 Don't pray to God for any Demand just tell to God Thank you for all these things which already we have and always memories to God....4 अभंग ७ : गुरुभक्ती तुमची चालती भूमिका होईन आपण : तरीचि समाधान काही येक ।१। तुमच्या पाईची पायरेखा होईन मी देखा : तरीच माझा सखा सद्गुरूनाथ ।२। तुझ्या पिकाची पिकदाणी करीन आपले मुख : तरीच पावन सुख काही येक ।३। गणेशनाथ म्हणे ऐसा होईन जेव्हा : मुख दाविन तेव्हा संताप्रति ।४। Nature of Guru Bhakti - Abhang 07 What is feelings of Guru Bhakta (Shishya) when he or she doing Guru Bhakti? He will get satisfaction due to dedication towards Guru also he is ready to do everything for Guru satisfaction....1 In friendship there is nothing secret same relationship between Guru and Shishya because they know each other very well that's reason without asked by Guru Shishya always ready for service and Guru will give all knowledge and secret of satisfied life without any demand like Money or property.....2 Shishya will Happy when he's Guru is satisfied and for that he will take all efforts whatever possible....3 This is one type of Exam if Shishya passed successfully then only he can tell himself Gurubhakta...4 अभंग ८ : संकल्प आणि विकल्प विखाचे अमृत केले सद्गुरुनाथे : पूर्वीचे जे होते पुण्य काही ।१। प्रल्हाद विख घेता स्मरे भगवंता : निवारिली व्यथा अमृत झाले ।२। अमृत सागरी विख काय करी : सुर्यापुढे थोरी अंधाराची ।३। विकल्प हे विख संकल्प हे सुख : हरली दोन्ही देख येके नामे ।४। पूर्वीचा हा सूर्य पश्चिमे उगवे जेव्हा : विख बाधिल तेव्हा तुझ्या दासा ।५। गणेशनाथ म्हणे तु आसता देही : विघ्ने करिती काइ तुझ्या दासा ।६। Determination and Uncertainty - Abhang 08 There was uncertainty about myself or my self confidence. In that time my Sadguru told me right way due to my service nature and good deeds....1 Bhakta Prahlada was one of the good human being and he has trust on God. When his father told I want to see how your Lord will save you from poison affect that time due to believe Lord saved him...2 Where is Amrita Ocean there poison will not be affect, Where is Sun there is no darkness..3 Same thing if we have Determination then there is no Uncertainty. Just we have to memorise name of God and do our duty...3 Once we decide to achieve something then don't give up just be confident and do those things which are not giving bad effects in any one life then definitely we will achieve that goal, it is universal truth like Sun always rise from East....4 Finally Sant Ganeshnath have told to us if we are walking on way of truth then definitely there will be difficulties but that is the secret of success....5 अभंग ९ : देह संवर्धन पाणियाची गार क्षणामाजि विरे : तैसा हा संसार जायिल अंती ।१। उदकाचा तरंग फुटुनी येक रंग : तैसा आहे संग या देहाचा ।२। अरे माझ्या मना सांडी देह आस : करि का निजध्यास रघुनाथाचा ।३। गणेशनाथ म्हणे नाही तेथे राहाणे : म्हणुनि धरिले चरण गुरूनाथाचे ।४। Physical strength - Abhang 09 God have given this physical body as a human being to do something better regarding Athma or to know the answer about who am I? This physical body is temporary like blob of water which will disappear after some time....1 This physical body made from panchmahabhuta which are Earth, Water, Fire, Air and Space. After some time it will mix with them...2 There is permanent in nature spiritual power in our body and we can know this only in human being body other animals don't have that type thinking power or sense so physical strength is very important don't lose in bad habits or bad deeds....3 Finally Sant Ganeshnath told us everyone have that opportunity to know himself and for that we have to take proper knowledge and he is telling thank you to his Sadguru for this....4 अभंग १० : एकनिष्ठता मानवाची छाया नको आम्हावरि : जाला आत्मा तरि करू काय ।१। सकल देव एक ऐसा माझा भाव : जालाशि तु देव करू काय ।२। मुंगी आणि गज असती बरोबरी : जालाशि तु थोरि करू काय ।३। जनाचिये संगे काय फल आहे : पडला ह्या देह करू काय ।४। गणेशनाथ म्हणे गुरुनाथ तु माय : समदृष्टी पाहे सर्वावरि ।५। Exclusive Emotion - Abhang 10 To achieve any goal Exclusive Emotion is very important if our mind is divided on different way then we can't reach that particular goal. Sometime we will think same spiritual power in every human being but we can't trust on everyone we have to identify who is good human being then only we can trust....1 There have so many opinions about God that's reason we can't walk behind everyone we have to decide which is a suitable for me and then we can reach that same goal where all these ways are going..2 If we think Ant and Elephant live due to same spiritual power but they have different abilities to perform task same thing everyone have their own strength and weakness as per that we have to decide our own way to identify how is God or who am I?..3 If we divide our mind in different opinions then we will fight with each other to decide which way is correct and which is wrong that's reason don't fight just walk on our own one way...4 Finally Sant Ganeshnath have told us Exclusive Emotion is very important and its must have two words one person or thoughts finally we will come to know all Dharma or religion motive is to know the God...5 अभंग ११ : आत्म जागृती सर्व माझे माझे वाहातसे वोझे : कळले तुझे गुज पंढरीनाथा ।१। काया सर्व माया व्यर्थ जायिल वाया : म्हणुनि तुझ्या पाया शरण आलो ।२। ऐसा हा संसार झाला भूमी भार : नाम निरंतर ध्यात असे ।३। गणेशनाथ म्हणे आलिया संसारी : घेयीन धणिवरि नाम तुझे ।४। Self-awareness - Abhang 11 We have home, vehicle, kids, wife and other relatives and we are thinking we have everything but these all are temporary until we die. There is one permanent property which is called Atma Swarupa also we can tell self awareness...1 This physical body, earned money will be lost one day it's not mean like that we no need to earn, we have to. Also we have to give some time to know our self and for that we need humility about good human being or God...2 If we are spending full day for physical body requirements then we will get stress and to get free from that we will start smoking and drinking. This is not good for our health. We have to give some time for self awareness...3 Finally Sant Ganeshnath told us human being final goal is to know our self and for that just try to understand God spiritual power...4 अभंग १२ : गुरु महती पूर्वीचे संचित सद्गुरूचा हस्त : तरिच झाले प्राप्त निजसुख ।१। अनंत जन्माच्या संचिताच्या रेखा : जोडलासे सखा सद्गुरूनाथ ।२। अनंत जन्माच्या पुण्याच्या कोडी : तरिच झाली जोडी सद्गुरूची ।३। चौर्यां्शी फिरता कष्ट झाले आता : म्हणुनि सद्गुरूनाथा शरण आलो ।४। गणेशनाथ म्हणे तुझ्याने पावन : शरण आलो दिन उध्दरावे ।५। Blessing of Sadguru - Abhang 12 If we have good deeds then only we will walk on way of satisfaction or happiness. Also if we are good then only Good Human being will be come in our life as Sadguru..1 It's not regarding only one life we have to do practice in a multiple life to reach that goodness then only we will get right Sadguru as a friend....2 If we try to do good deeds with concentration and dedication definitely one day Sadguru will show us that right way to know who am I?...3 There have 84 lack types of animal and they also living like us means eating, sleeping and one day they will die if we also doing same thing then what is difference between them and us, just think it...4 Finally Sant Ganeshnath told us if we have dedication with humility towards God then definitely we will come to know final goal of human being...5 अभंग १३ : देव सुखाचे उद्गार तुचि बोलवीशि : तुजविण कोणाशी सांगो देवा ।१। श्रोता आणि वक्ता तुचि सद्गुरूनाथा : सांगो तुझी कथा तुजपाशी ।२। तुझीये सत्तेने चाले सर्व जन : तुझा तू आपण सद्गुरूनाथ ।३। तुझीयानि बळे राहती तीन्ही ताळे : तू सकळाचे मुळ सद्गुरूनाथा ।४। गणेशनाथ म्हणे सांगो तूज काय : हा अखंड चित्ती राहे सद्गुरूनाथ ।५। How is God existed in our life? Abhang 13 If we have full trust on God then we will feel spiritual power each and every moment and then we will think whatever I am doing due to this spiritual power...1 When we are telling something to someone that time we will come to know who is telling, to whom we are telling and what is telling those all are indirectly belongs to God Authority...2 Full universe is running due to God decision. We are human being just one type of animal so always pray to God for good thoughts and good deeds so we can feel that spiritual power....3 God have control on each and everything also God is a base of of this world...4 Finally Sant Ganeshnath told us I don't want to calculate God's power just I know my duty and that is always memorize God...5 अभंग १४ : देवाचे स्वरूप आपुले पंगती बैसविले मज : करूणा आली तूज सद्गुरूनाथा ।१। तुझे निज नाव चरणी दिल्हा ठाव : तुजवीन देव अनिक नाही ।२। मासाचा हा गोळा उध्दरिला गोपाळा : न कळे तुझी लीला मायबापा ।३। काय माझे वोझे पडले होते तुज : अंतरिचे गुज सांगितले ।४। गणेशनाथ म्हणे सद्गुरू कृपाला : वेळोवेळा डोळा पाहिन रूप ।५। God and Devotee - Abhang 14 Devotee start his journey from uneducated human being about Nature of God to know that spiritual power existed everywhere including himself and for that he will tell thank you to the God....1 For that what he will do continues with every breath remembering God and with humility praying to God like you are everything for me....2 As a human being I am just one type of animal but due to your blessings I come to know secret of God power...you are my Father and Mother...3 I don't know my good deeds but you have told me that matchless knowledge...4 Finally Sant Ganeshnath told us my duty is always see to you front of me like child want to stay with mother...5 अभंग : १५ - भक्तीचे मार्ग आलिया जन्माशी तुचि जोडलाशी : लाभ हा आम्हाशी थोर झाला ।१। तुझीये भक्तीचे बहुत आहे सुख : हारपले दु:ख जन्मांतरीचे ।२। तुझे नाम गाता हर्ष वाटे चित्ता : धन्य सद्गुरूनाथा मायबापा ।३। गणेशनाथ म्हणे तुझे भक्तिची आवडी : कनि झाडफेडी तुझे पायी ।४। Path of Devotion - Abhang 15 There have four ways to know the God : 1. Bhakti Yog 2. Jnyan yog 3. Raj Yoga 4. Karm Yog. In Bhakti yoga starting position itself Devotee will dedicate or sacrifice everything about this physical world to know the spiritual world and this is Final goal of human being...1 Devotee have that type of satisfaction where sadness or happiness will not affect on him...2 Always he will memorise God and he will tell again and again thank you for everything because he came to know due to God permission only we are living...3 Finally Sant Ganeshnath told us o God, I like you, I love you and for that I will sacrifice everything which will make me separate from you...4 अभंग १६ : घर जेथे नाही भक्ति तेथे कैची शांती : तयाची संगती नको देवा ।१। जेथे नाही भावो तेथे कैचा देवो : तैसा आम्हा ठावो नको देवा ।२। जेथे नाही दया तेथे कैची माया : परतोनि त्या ठाया जावो नये ।३। जेथे नाही योग त्याचा काय संग : असावे नि:संग तुझे पाइ ।४। गणेशनाथ म्हणे अखंड तुझा संग : हेचि तुज मागे सद्गुरूनाथा ।५। House - Abhang 16 If there is no love in house then how that house will be calm and happiness will be there. Family relationships must have love not business....1 If we have trust then we can see God is everywhere if we don't have trust then we have doubt on our own wife and child...2 Kindness is very important for satisfied life. If it is not there then how much property we have doesn't matter no one will give respect to us...3 We have to make some rules like good habits, good talk and good relationships with each other and after all need to tell thank you to God for this life with humility...4 Finally Sant Ganeshnath told us above all things are regarding two types of house first one is that house where we are staying and second is our physical body in this body God is existed so we have to avoid those things which are injurious to health...5 अभंग १७ : खरी संपत्ती कनकाची पृथ्वी परिसाचे पर्वत : चिंतामणी अगणित गणना नाही ।१। सद्गुरूची कृपा पूर्ण जयावरी : रिद्धी सिद्धी घरी कामधेनु ।२। लक्ष्मी आज्ञाधर कुबेर भांडार : जयाचा आधार हरिहर ।३। तोचि चित्ती धरी निश्चयेशी भाव : गणेशनाथ देव आदिअंती ।४। True Wealth for Happiness - Abhang 17 What is indicator of richness or wealth? If we have lot of Gold or that type of stone which can give us everything whatever we want. No, it's not real wealth because if we have proper knowledge and character then only we can use or utilize that wealth for good reason if we don't have good character then due to that wealth only some one will kill us...1 So, we have to follow that way which is told by Sages also we have to give respect to each and everyone from heartily if we done like this then property, respect and satisfaction will come in our life without any stress....2 God existed in our heart so whenever we are taking some decisions don't think only profit and loss. We have to give first priority for is that decision harmful to someone? If answer is yes, then change your decision...3 Finally Sant Ganeshnath told us if we have good deeds then we will always satisfied that is true Wealth and reason for happiness. When we will die that time we have full satisfaction like I didn't done anything wrong in my life...4 अभंग १८ : एकतत्वी परमात्मा सद्गुरू तो येक न कळे ज्याशी देख : त्याशी ब्रह्म सुख काय ठावे ।१। येकाचे हातीची सर्वही पैदास : विचारीना त्यास दोष आहे ।२। पुरुष केले देवे स्त्रिया का देवीने : ऐसे ज्याचे ज्ञान भेदयुक्त ।३। गणेशनाथ म्हणे इतरा न कळे : गुरू जो आढळ तोचि तारी ।४। God is only one - Abhang 18 We can see different types of opinions about God but all opinions summary is God is only one just difference in God's name as per our culture or language. Don't make competition between God, Parmatma, Allah, Parmeshwar because these all are one, our mind sets are different that's reason we are fighting and we are so much long from Atmasukha....1 Everything made by God like Potter will make different types of Pot for multiple uses and as per that different types of shapes...2 If we want to fight then single reason is enough for fight but if we want to stay with love then we have to sacrifice ego and need to stay with adjustment...here is one example male and female are two genders we can’t fight for male made by God and female made by Goddess....3 Finally Sant Ganeshnath told us if we are unknown about God spirituality and we are not ready to take proper knowledge to know this then always we will be fight...4 अभंग १९ : प्रयत्नवाद सद्गुरूची कृपा सेवेवीण नोहे : भावेवीण नोहे कैसा भेटे ।१। सत्वेविण शांति भक्तीवीण मुक्ति : प्रारबधाविण प्राप्ती कैचे सुख ।२। कष्टेवीण फल ज्ञानेवीन मूळ : सद्गुरूवीण न कळे मार्ग काही ।३। धर्मवीण वर्म प्रेमेविण परब्रम्ह : निजध्यासेविण धाम कैसे पावे ।४। तनू मन प्राण सद्गुरूचे पाइ : गणेशनाथ नाही जन्म मरण ।५। Try try but don't cry - Abhang 19 If we didn't try then you will not get anything also with love we have to do anything. When we are in service for Satguru that time with humility we have to do service...1 How we will decide greatest success when something is impossible and someone is telling it is possible and for that he or she is giving their hundred percent. Without practice we can't make perfect anything in life...2 Without hard work if you get anything we don't have value for that. Without knowledge if we clear the exam doing copy from someone then we don't know value of that knowledge. Satguru have very important role in our life...3 Religion will teach us humanity, love will show us importance of other people or anything which is created by God. Without determination we can't achieve anything in life..4 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us to get proper knowledge to know who am I? We must have dedication towards Sadguru and Parmatma..5 अभंग २० : ब्राह्मण पदाचे स्वरूप न कळे मज मंत्र न कळे मज यंत्र : न कळे मज पवित्र कैसे रहावे ।१। न कळे मज संत न कळे मज महंत : न कळे मज चित्त शुध्द कैसे ।२। न कळे मज भक्ति न कळे मज मुक्ति : न कळे मज प्राप्ती कैसी आहे ।३। न कळे मज भाव न कळे मज देव : न कळे मज ठाव आत्मत्वाचा ।४। गणेशनाथ म्हणे न कळे मज काही : परता तू काही जाउ नको ।५। Highest Position of Human Being - Abhang 20 When we will reach that Highest Position of Parmartha then we will forget sense of Physical body also we will not have ego about knowledge and what we had done previously...1 That time we won't know who is good human being and who is bad because we can see same spiritual power in every being also we will feel like we are not separate from them....2 To know the God we have done Bhakti but once we reached that highest position or saw the God we will forget whatever we have done...3 We will become egoless so, we won't tell our greatness to the world...4 Finally Sant Sadguru Ganeshnath told us I don't know anything just I have one request to the God, "Please don't leave me in any condition"....5 अभंग २१ : संतांचे मागणे नलगे थोरपण नलगे तुझा मान : अधराचे जाण घेउ नये ।१। नलगे आम्हा साध्य नलगे ते साधन : तुजवीण जाण नलगे काही ।२। नलगे आम्हा जप नलगे आम्हा तप : नलगे ते स्वरूप तुजवीण ।३। गणेशनाथ म्हणे नलगे आम्हा काही : चित्त तुझे पाइ आढळ करी ।४। What is demand of Sage to the God - Abhang 21 I don't want popularity from this world because it's temporary...1 I want to sit near to your feet and always want to see you other than I don't know anything...2 I don't want to show my strength to the world because I love you and it's heart feeling so, I can't express in word...3 Finally Sant Sadguru Ganeshnath told that O God I don't want anything just please always stay in my heart...4 अभंग २२ : भक्ताची सत्वपरीक्षा पुंडलिके भक्ते थोर केली सेवा : आवडला देवा पंढरीच्या ।१। सुपुत्रे श्रावणे पुजिली मातापिता : त्याला निजपंथा पाववीले ।२। निजभक्ते श्रियाळे केलासे निर्धार : तो जगी साचार केला तुवा ।३। भक्ते रुक्मांगदे थोर सत्व केले : त्याचे नगर नेले वैकुंठाशी ।४। भक्ते मलिकार्जुने वाहियेला देहो : अपुले पदी ठावो दिल्हा त्यासी ।५। ऐसे भक्ति सुख काही आम्ही लाहो : लागवेगी जावो मोक्षपदा ।६। गणेशनाथ म्हणे तैसे व्हावे भक्त : काया वाचा चित्त अर्पूनीया ।७। Exam of truthfulness - Abhang 22 Here are some example who are great devotee. Bhakta Pundalik did service for his parents due to his selfless spirit Lord Vitthal came to meet him...1 Bhakta Shravan also always spending time in Mother and Father service and he reached Parmatma Swarupa...2 Bhakta Siriyala has sacrifice his Son for Exam of truthfulness and then Lord Shiva given back his Son with blessings...3 Bhakta Rukmangad also faced same exam and after that he asked to Lord Vishnu please don't give blessings only for me but also give to all these people who are in this City and this demand accepted by Lord Vishnu...4 Bhakta Mallikarjuna sacrificed his life and Lord Shiva blessed him...5 Like this devotion if we have then definitely one day we will come to know how is God or who am I...6 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us if we dedicated our self in three forms like Physically, Mentally and Speech then we will feel AtmaSukha...7 अभंग २३ : धर्माचे आधार जेथे असे भक्ति तेथे असे शांति : ते जाणावी प्राप्ती निजमोक्षाची ।१। जेथे आसे भाव तेथे आसे देव : तो जाणावा ठाव निजमोक्षाचा ।२। जेथे आसे माया तेथे आसे दया : ते जाणावी सखया भूतकृपा ।३। जेथे आसे ध्यान तेथे आसे पुण्य : ते जाणावी खूण निजमोक्षाची ।४। गणेशनाथ म्हणे सद्गुरूचे चरण : तेथेचि पावन निजसुख ।५। Base of Religion - Abhang 23 Devotion is very important to walk on path of religion then we will get peace in our life. Mercy forgiveness resided there God there peace...1 Exclusive emotion is another important thing to know the God. If we divide our mind in different types of thoughts then we will confuse and we can't walk on single way...2 Kindness is base of all religion. No matter how much property we have but it's matter if we don't have kindness. We have to love with each and everyone....3 Without concentration we can't achieve any goal so daily basis we have to spend some time to know our self that is called Meditation...4 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us Dedication or humility towards Sadguru is very important to stay egoless in our life...5 अभंग २४ : परमात्म्याचे स्वरूप अमूळ आकुळ अचळ आढळ : ते ब्रम्ह निष्कळ सद्गुरूनाथ ।१। अमर आगोचर अनक्षर आपार : ते ब्रम्ह साचार सद्गुरूनाथ ।२। असाक्ष आलक्ष अक्षय अविनाश : ते ब्रम्ह गोरक्ष सद्गुरू माझा ।३। आनंद आनादी अभेद आगाध : तोचि ब्रम्हानंद सद्गुरूनाथ ।४। अनाथ अज्ञान शरण आलो दीन : गणेशनाथ म्हणे सद्गुरूनाथा ।५। How is Parmatma - Abhang 24 Parmatma Parmeshwar made so many things and we don't have ability just study about those things then how we will know creator of universe. Parmeshwar Parmatma is rootless, God don't have parents, he is stable also flexible. God is Brahma Swarupa so we don't have authority to tell something about God...1 Parmatma is Immortal, unknowable, can't explain in words, spreaded in invisible form and situated in alive as well as lifeless things...2 No one is there as witness for start and end of Universe, we can't know undestroable nature of Parmatma. Parmatma Parmeshwar is Shiv Swarupa in form of Guru Gorakshanath for me....3 Uncountable, from long time, we can’t differentiate because it's spirituality just we have to feel that and it's permanent happiness...4 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told that I am Orphan, unwise without Panduranga so, please forgive me and make me egoless...5 अभंग २५ : सद्गुरूचे आयुष्यातील स्थान देवाचा जो देव भावाचा जो भाव : तोचि माझा ठाव सद्गुरूनाथ ।१। देखणियाचे देखणे मनाचे निजमन : ते माझे जिवन सद्गुरूनाथ ।२। ज्ञानाचे जे ज्ञान ध्यानाचे निजध्यान : तो माझा सज्जन सद्गुरूनाथ ।३। मुळाचे जे मूळ फळाचे निजफळ : ते ब्रह्म निष्कळ सद्गुरू माझा ।४। वस्तूची जे वस्त हिताचे निजहीत : ते माझे स्वहीत सद्गुरूनाथ ।५। गणेशनाथ म्हणे नाम तुझे सार : तुजवीण थोर अनिक नाही ।६। Importance of Sadguru in our life - Abhang 25 If we want to know the God then we have to walk on that path which had told by Sadguru because already Sadguru went on that way so Sadguru knows all difficulties. Sadguru have very important role in our life..1 To understand Sadguru we need to open inner Vision because eyes can see only outside world but to know who am I? we need valid knowledge that will be get only from Sadguru also Sadguru is my life...2 Knowledge of physical world only useful to know the countable things but Parmatma spiritual power we can't count it's only able to feel with Sadguru knowledge. In meditation if I want to feel spirituality then only Sadguru can help me...3 In this world there are so many secrets once we have dedication towards Sadguru then every secret we will come to know..4 There is a Pot which is made by Soil so, in this example Pot is nothing but Soil only. I don't know self interest because I have trust on Sadguru words and compare to my choice Sadguru better know what is best for me..5 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us only our duty is follow Sadguru order and continues chant name of Lord..6 अभंग २६ : गुरुमंत्र गुरूनाथाचे नाम तेचि माझे सुख : हारपले दु:ख जन्मांतरीचे ।१। गुरूनाथाचे नाम तोची माझा ठेवा : जन्मोजन्मी घ्यावा आवडी वाचे ।२। गुरूनाथाचे नाम ते माझे ठेवणे : जालोसे पावन तुझ्या नामे ।३। गुरूनाथाचे नाम ते माझी शिदोरी : जेउ धाये वरि जन्मोजन्मी ।४। गणेशनाथ म्हणे सद्गुरूची कृपा : तरिची मार्ग सोपा सापडला ।५। Advice from Sadguru - Abhang 26 My Sadguru has advised me with Mantra "Ram Krishna Hari". Whenever I chant this Mantra I will feel happiness and forget sadness...1 I don't have property but if anyone ask what do you have then I can tell proudly I have my God with me and it's not for one life Whenever I will take birth that time always God with me...2 I will not spend time to decorate my physical body but definitely with full determination I will spend my time for chanting the Lord name...3 I am not worried about hunger because those responsibilities belongs to the God but I have to do my duty and that is my daily work whatever God have given to me with chanting "Ram Krishna Hari"...4 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us if God blessed us then Sadguru will come in our life to show the correct path of knowing who am I?....5 अभंग २७ : वैराग्याचे खरे स्वरूप संसारी आसता जरी देव जोडे : तरी का होते वेडे संत साधु ।१। संसारी आसता जरी देव भेटता : तरी शुक देव का जाता तपालागि ।२। करिता गृहाश्रम जरी जोडे परब्रह्म : तरी का आश्रम त्याजिले त्यानी ।३। यातीचे आचारे जरी सापडे सार : तरी का निराकार जाले साधू ।४। गणेशनाथ म्हणे सर्वस्व सांडुन : आलो तुज शरण सद्गुरूनाथा ।५। Detachment - Abhang 27 When we are staying in society that time we have different types of relationships but if we want to make relationship with the God then detachment is very important..1 Here is one example Sage Shuka Muni have this detachment quality from his birth...2 We have different types of expectations from others in family or society if it's not fulfilled then we will feel nervous...3 We were born in which religion, cast and family it doesn't matter but in which condition we have died it's matter if we want to die with satisfaction then detachment have important role...4 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us to know who am I? I have sacrificed everything which is related to this physical body...5 अभंग २८ : तीर्थ-क्षेत्र जाणे योग्य की अयोग्य त्रिगुण त्र्यंबक नाम हे नाशिक : जीवी धरिल्या देख पापे जाती ।१। ज्ञानगंगा द्वारी नित्य स्नान करी : तो नये संसारी परतोनिया ।२। चुकवी चौऱ्याऐंशी सद्गुरू आपनापाशी : अनिक तीर्थाशि काय चाड ।३। तीर्थाचे अधिष्ठान सद्गुरू निधान : पुजीलिया जाण जन्म नाही ।४। गणेशनाथ म्हणे गोरक्ष गोदावरी : पुनरपी संसारी येवो नेदी ।५। Pilgrimage - Abhang 28 In this world there types of people are living 1. Tamoguni (laziness), 2. Rajguni (Desires) and 3. Satvguni (Purity). Also we have three types of vision regarding The Lord: 1. The God is owner and we are Servant 2. The God is Sun and we are Beam 3. Due to God spirituality we are lives so he is existed in our body. This physical body will destroy but spiritual power no one can destroy....1 To know the God we have to spend time to gain proper knowledge and once we came to know ourselves then endless satisfaction we will get...2 84 lack animal types in this world and human being only have that possibility to know the God spirituality for this we need one Sadguru who can show us proper way to reach that destination....3 Pilgrimage is nothing but this is one type of journey which will start from unknowable to knowing everything which are made by God. In this journey Sadguru have important role because he knows difficulties on this path...4 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us my Sadguru Gorakshanath blessed me with this knowledge so I can see nature of Parmatma or we can tell correct form of Pilgrimage...5 अभंग २९ : ध्यानधारणेचे स्वरूप आणि फायदे पाहता त्या उदका याति नाही कुळ : सर्वामध्ये मीळे जैसे तैसे ।१। तैशापरी भक्त अभेद होवोनि : जन्म मरण दोन्ही नाही तया ।२। रात्रि दिवस चाले न घेय विसावा : तरिच मुळिच्या ठाया पावतसि ।३। गणेशनाथ म्हणे ऐसे परी ध्यान : तरिच ब्रह्मपूर्ण होय साधू ।४। Meditation - Abhang 29 Water don't have limited feelings like this is my and this is not my or water will not tell I am only useful for particular task so that reason we can use water for different purposes same thing if we want to do meditation then don't bother in which condition we are staying....1 Devotee will not think about cast or religion of other people because he came to know just we have different types of body but internal structure or spiritual power is same. When Devotee in meditation that time he will forget thoughts about birth and death...2 There is no timing for meditation because Devotee always chanting " Ram Krishna Hari" Mantra and thinking about God this is one type of meditation only...3 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us if we want life time satisfaction then we have to do Atma Chintan or Meditation...4 अभंग ३० : आत्मबोध नित्य मुक्त पाही आत्मा तो निर्गुण : तोचि तो आपण होऊनी राहे ।१। ऐशी आत्म्याची भेटी घेता या नरदेही : पाप-पुण्य तेही जळूनी जाय।२। आत्माची होवोनि आत्म्याशि मिळे : मोहचि आढळे अरूप जैसा ।३। गणेशनाथ म्हणे ऐसा होता आत्मबोध : हरपे भेदाभेद मुळीहूनी।४। Awareness of Atma - Abhang 30 Basically Atma is free but due to unawareness we forgot that position to know this we have to cut all those binding with proper knowledge...1 Once we came to know the Atma Swarupa in this life then what we have did in past if that is good or bad everything will burn..2 If we came to know our inner spirituality then we can see same thing in other being also. All expectations from others will be end here and we will feel like we have everything...3 Finally Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us I can't see the difference between in anything in this universe because every thing made by God and I am one of that as Atma...4 अभंग ३१ : मानवाचे विश्वातील स्थान आणि अंतिम उद्दिष्ट अर्ध घडीमाजि जाती तिन्ही लोक : मानवाचा शोक काय तेथे ।१। या पृथ्वीचे राज्य इंद्राचे आसन : न लगता क्षण जाती अंती ।२। पवन आणि पाणी एके वेळे जाती : आम्ही तुम्ही किती आहो येथे ।३। गणेशनाथ म्हणे अंती आहे जाणे : साधावे साधन परलोक ।४। Importance of Time - Abhang 31 Everything is changeable in this world and it is happening every moment. As human being we are nothing because compare to us the God have more power to operate the Universe...1 Nothing is permanent neither designation nor property. ...2 Water captured Land, Heat grasp water, Air is carrying heat, Space keept all these things within it. We have limited life so need to spend time to know the spirituality..3 Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us one day we will die so be aware about importance of time in our life and spend for Atma Chintan...4 अभंग ३२ : भक्तीचे लक्षणे जिवीच्या जीवना सांगे भक्ती खुणा : तेणे माझे मना समाधान ।१। निर्धारेशी भक्ती कैशी तेचि गति : सांगे मजप्रति सद्गुरूनाथा ।२। कैसा तो विश्वास कैसा निजध्यास : सांगे मजप्रति सद्गुरुनाथा ।३। जीवनमुक्त सोहळा सांगे त्याची कळा : हृदइ जिव्हाळा सांगे कैसा ।४। आत्मनिवेदन सांगे त्याची खूण : कैसे ते पावन प्रेमसुख ।५। गणेशनाथ म्हणे सद्गुरूची भक्ती : संतांची संगती हेचि सुख ।६। Indications of Devotion - Abhang 32 O my Sadguru, please tell me indications of Devotion so I will feel satisfied....1 How can I determine path of Devotion and which type of determination is require to become a Devotee...2 How can I trust on Parmeshwar Parmatma and how is nature of obsession to know the God...3 What will I get and how is that feeling please tell me so I can do more effort to see that freedom position from these all physical binding...4 How can I apply to know the Atma Swarupa or spirituality. How can I feel lovely happiness....5 Sant Sadguru Ganeshnath Maharaj told us doing service for Satguru and staying with Sant, Sadhu or Mahatma this is the indication of Devotion...6